Latest News
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. आवक वाढूनही दर स्थिर होते. यंदा खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारपेठेत दाखल झाला होता. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम नव्हता तर सोलापूर कृ
कांदा लागवड यंत्रापाठोपाठ; आता खत विस्कटणी यंत्र शेतकऱ्यांच्या भेटीला
२१ व्या शतकात शेतीमध्ये अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. तसेच शेतीमध्ये यंत्र सामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कमी वेळात शेतीमधील जास्त काम हे यंत्रसामग्री मुळे शक्य झाले आहे. आता शेतीमधील वि
रशिया युक्रेन युद्धाने खतांच्या किमती वाढण्याची शक्यता; तज्ञांचा अंदाज
रशिया आणि युक्रेनमधील युध्दाने (Russia -Ukraine War) जागतीक खत बाजार (International Fertilizer Market) विस्कळीत होत आहे. पुढील काळात खतांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास किमतीही वाढ
लाल मिरचीला यावर्षी दुप्पट दर; शेतकरी मात्र नाराज
शेती मालाच्या उत्पादनावरच त्याचे दर ठरतात. आवक वाढली की दरात घट आणि कमी झाली की वाढ हे बाजार पेठेचे सुत्रच आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली असून मिरीचीच
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कोकण हापूस १५०० तर कर्नाटक हापूस १२०० रुपये डझन
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंब्याची आवक वाढू लागल्याने ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. राज्यातील हापूसच्या ४५०० पेट्या तर कर्नाटक राज्यातील ११५० पेटी आंबा बाजा
यंदाही पाणी टंचाई; वाचा सविस्तर जलसाठा
उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भाला दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यंदाची अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विदर्भातील धरणात मुबलक पाणीसाठी उपलब्ध नाही. याचा फटका पिकांना तर बसण