Latest News
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळ भारताला; जीडीपी घटण्याची शक्यता
रशिया-युक्रेन युद्धाच्या झळा भारताला ही बसणार आहेत. पुढील आर्थिक वर्षात भारताच्या सकल आर्थिक उत्पन्नावर (GDP) त्याचा परिणाम दिसून जीडीपी घटण्याची शक्यता आहे . इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रुसो-युक
पाम तेल महागले; ५० वर्षात पहिल्यांदाच एवढी दरवाढ
युक्रेनमधून खाद्यतेल आयात करतो. सध्या दोन्ही देशात युद्धाच्या तणावामुळे खाद्यतेलाची आयात बंद आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठा प्रमाणत साठवणूक केल्याची शक्यता आहे. एकेकाळी पामतेल २० ते २५ रुपये प्रति कि
सोयाबीन ७३.५० रुपये प्रतिकिलो; दरात आणखी वाढ होण्याची शक्यता
सबंध चार महिन्याच्या हंगामात जे झाले नाही. ते हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनबाबत पाहवयास मिळत आहे. आतापर्यंत दरात वाढ झाली तरी मोठ्या प्रमाणात आवक झालेली नव्हते. पण गेल्या 15 दिवासांपासून वाढत्या द
खरेदी केंद्रावरील अटी-नियम शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न
एक ना अनेक संकटावर मात करुन शेतकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी खरेदी केंद्रावरील अटी-नियम हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. आता रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आण
दोन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता; शेतकरी हवालदिल
सध्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती व्यवसाय हा फारच जिकिरीचा होऊन बसला आहे. संकटा मागून संकटांची मालिका शेतकऱ्या मागे सुरु आहे.\r\nहवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन शेती उत्पादनावर होत असून त्यामुळे शेतक
तरुण बळीराजाचा करुण अंत; सरकार विरोधात नाराजी व्यक्त
शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. व्यापारी त्यांच्या सोयीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून शेतकऱ्याला भाव देत आहेत. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे दुबळा राहिला आहे. आशाच्या एका शेतकऱ्यांना स्वतःला दुबळे म्हण