Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदची बातमी; अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. तेव्हा राज्य सरकारने अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा कर
जीआय मानांकन हापूसच्या खरेदी विक्रीसाठी अनोखा उपक्रम
भौगोलिक मानांकन प्रदान झालेल्या पिकांना एक वेगळेच महत्व असते. त्याच्या गुणवैशिष्टांमुळे त्याचा एक दर्जा ठरलेला असतो आणि त्यानुसारच त्याला दरही मिळतो. मात्र, काळाच्या ओघात जीआय मानांकनाच्या नावाखाली को
पुढील हप्त्यासाठी बँक खात्याऐवजी शेतकऱ्यांना \'आधार\'चा आधार
पीएम किसान योजनेमध्ये अमूलाग्र आणि परिणामकारक असे बदल होत आहेत. योजनेचा लाभ आणि शेतकऱ्यांना ऐन वेळी समस्या निर्माण होऊ नये यासाठी गावस्तरावर आता कॅम्पचे आयोजन करुन प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत. यासं
लाल मिरचीला यावर्षी दुप्पट दर; शेतकरी मात्र नाराज
शेती मालाच्या उत्पादनावरच त्याचे दर ठरतात. आवक वाढली की दरात घट आणि कमी झाली की वाढ हे बाजार पेठेचे सुत्रच आहे. यंदा वातावरणातील बदलाचा परिणाम मिरची उत्पादनावर झाला आहे. उत्पादनात घट झाली असून मिरीचीच
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये कोकण हापूस १५०० तर कर्नाटक हापूस १२०० रुपये डझन
मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. आंब्याची आवक वाढू लागल्याने ग्राहक देखील आंबा खरेदीला पसंती देत आहेत. राज्यातील हापूसच्या ४५०० पेट्या तर कर्नाटक राज्यातील ११५० पेटी आंबा बाजा
यंदाही पाणी टंचाई; वाचा सविस्तर जलसाठा
उन्हाळ्याच्या दिवसात विदर्भाला दरवर्षी पाण्यासाठी पायपीट करावी लागते. यंदाची अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण विदर्भातील धरणात मुबलक पाणीसाठी उपलब्ध नाही. याचा फटका पिकांना तर बसण