Latest News
ओबीसी आरक्षणा शिवाय होणार निवडणूका; मागासवर्ग आयोगाचा अहवाल न्यायालयाने नाकारला
इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) २७ टक्के राजकीय आरक्षण देण्याबाबत महाराष्ट्राच्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) नाकारला. राज्यातील ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वाची
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव पाठपुरावा करून बेहाल
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा
शेतकऱ्यांनो दर कमी असल्यास एक पिकातून मिळावा अधिक उत्पन्न
सध्याच्या केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपल
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा व्यापार होत असल्याचे उघड; शेतकऱ्याच्या नावे देण्यात आलेली पट्टी एपीएमसी न्यूजच्या हाती
मुंबई APMC दक्षता विभागाने मार्केटबाहेरील अनधिकृत व्यापारावर कारवाई करण्यासाठी यादी तयार केली आहे. मात्र बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा, लसूण, नारळ, चिनी भाज्या, द्राक्ष इत्यादी हो
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव म्हणतात \'हम नही सुधरेंगे\'
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा