Latest News
नवी मुंबईत लाखोंचा रोजगार! उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
२०२५ मध्ये महाराष्ट्र हा संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही बरेच प्रयत्न केलेत. त्याची फळ येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतील. एका कार्यक्रमात महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये उद्योगम
कोरोना अजून संपलेला नाही; राज्य मास्क फ्री नाहीच
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय ह
राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकरी संघटना आक्रमक
ऊस गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची मागणी होत होती. मात्र, याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देख
पपई उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; प्रतिकिलोला ८ रुपये दर निश्चित
शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दोन भाव; प्रशासनाचा अजब-गजब कारभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात नियमित बदल पाह्यला मिळतात. सध्या भाजीपाला बाजारात आवक जास्त आणि ग्राहक कमी असल्याने पाल
सोयाबीन लवकरच होणार ७० रुपये किलो; गेल्या काही दिवसांपासून दरवाढ सुरूच
बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन ६ हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता