Latest News
राज्यातील ५५ कारखाने रेड झोन मध्ये; ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
या वर्षी ऊसाचे अधिक उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात असून गाळप देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील ५५ साखर कारखान्यांनी अद्यापही ‘एफआरपी’ जमा केलेली नाही. एफआरपी रक्कम अदा करण्यावरुन वेगवेगळ्या
किसान रेल पूर्ववत करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी; चार पार्सल व्हॅनची सोय आवश्यक
शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेत आणि ते ही योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यामध्ये किसान रेलची महत्वाची भूमिका आहे. या सुविधेमुळे पालघरचे चिक्कू थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल होत आहेत. अगदी त्याप्रमाणेच लासलगाव
नदी व खाडी पत्रातील वाळू उपस्याला शासनाचे नवीन धोरण
सध्याचे राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू तसेच रेती उत्खननाबाबत असलेले धोरण रद्द करून राज्यातील जनतेला रास्त आणि स्वस्त दरात वाळू मिळावे यादृष्टीने सर्वंकष सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय गुरुवारी
कोरोना काळात मुलांबाबत घ्या काळजी; वाचा सविस्तर
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, तसेच १८ वर्षाखालील मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार कर
बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक निम्यावर; सोयाबीन दरात घसरण
एक नाही दोन नाही तर गेल्या १५ दिवसांपासून खरीप हंगामातील मुख्य पिकाचे दर हे स्थिरावलेले होते. मात्र, याचा फारसा परिणाम आवकवर झाला नव्हता पण गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दरात घसरण होऊ लागल्याने शेतकऱ्
ब्रेकिंग: २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा शाळा सुरु; निर्णय मात्र स्थानिक पातळीवर
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं होतं. कालचं त्यासंदर्भ