Latest News
भाजीपाल्याला मातीमोल भाव; शेतकरी हवालदिल
कळमेश्वर भाजी बाजारात सांबार, फुलकोबी, वांगे, टमाटर यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने या भाजीपाल्याचे दर कमी झालेत. हिरवाकंच सांबार फक्त दहा रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. शेतातून तोडून
शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला
राष्ट्रवादीचे मिशन २०२४ सुरु; जयंत पाटलाच्या कार्यकर्त्यांना सूचना
आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्यातले सर्वच पक्षाचे बडे नेते आता मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रभर दौरे करत प्रत्येक जिल्हा पिंजून काढत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दंड थोपटले आह
नवी मुंबईत लाखोंचा रोजगार! उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती
२०२५ मध्ये महाराष्ट्र हा संपन्न आणि समृद्ध असेल. गेल्या दोन वर्षांमध्ये आम्ही बरेच प्रयत्न केलेत. त्याची फळ येत्या काही दिवसांत महाराष्ट्राला मिळतील. एका कार्यक्रमात महा-इन्फा कॉन्क्लेव्हमध्ये उद्योगम
कोरोना अजून संपलेला नाही; राज्य मास्क फ्री नाहीच
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या घटत असल्याने महाराष्ट्र मास्क फ्रि कधी होणार? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. काही मंत्र्यांकडून त्याबाबतचे संकेतही मिळत आहेत. मात्र, मास्कबाबतचा कोणताही निर्णय ह
पपई उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; प्रतिकिलोला ८ रुपये दर निश्चित
शेतीमालावर झालेला खर्च, वाातावरणातील बदल आणि पदरी पडलेल्या मालाचे काय मुल्य असावे याबाबत आता स्थानिक पातळीवरच निर्णय होऊ लागले आहेत. उत्पादनावर झालेला खर्च आणि त्या तुलनेत किती नफा असावा हे धोरण ठरवून