Latest News
Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?
नाशिकमध्ये चक्क 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासनालाही सहा वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी एका
BIG BREAKING: भाजपा माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मिडीयावर व्हायरल करणे संदिप म्हात्रे याना महागात पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी
पाणी वाचवा अनुदान मिळवा; शासनाचा स्तुत्य उपक्रम
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. देशातील शेती व्यवसाय पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी बचत हि देशाची प्रमुख गरज झाली आहे. या अनुषंगाने पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर
‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत
CBSE Marks Policy for Board Exam 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे्. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मि
नवी मुंबईत कोरोनाचा आकडा वाढतच; प्रशासनाचे कारवाईकडे मात्र दुर्लक्ष
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ हजार ६८५ झाला आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार काल शहरात 1 हजार ३२४ रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिदिन रुग्ण
मुंबई APMC चे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटच्या दप्तर तपासण्याची मागणी
मुंबई APMC मार्केटमधील धान्य आणि मसाला मार्केट सारखे कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटच्या देखील दप्तर तपासण्याची मागणी संचालक राजेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या मुंबई बाजार समिती आर्थिक अडचणीत आ