Latest News
सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राच्या विचाराने सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना खात्री
सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत झाल्यास सोयाबीनचे दर घसरणार असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोयाप
संसदेत राहुल गांधी आक्रमक; आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह सदस्याला नोकरीची मागणी
केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुं
मर्चंट चेंबरकडून शेतकऱ्यांच्या नावाखाली NMMC आणि CIDCO ची फसवणूक
कृषीप्रधान देशात शेतकरी हा कधीच महत्त्वाचा मानला गेला नाही. समाजातील या सर्वात मोठ्या वर्गाची फक्त व्होट बँक कॅश करण्यासाठी वापर केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस पावले उचलली ग
हतबल शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड; अवकाळीचा फटका
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीतील सर्वच पिकांना बसला मात्र, काही पिके पूर्णपणे उध्वस्थ झालेली पाहायला मिळाली. तर अवकाळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) ये
मुंबई APMC कांदा-बटाटा मालाचा गोणीचे वजन ५० किलोच राहणार -पणनमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केट मार्केटमध्ये कांदा-बटाटा मालाचे वजन 50 किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र पणन विभागाने परिपत्रक काढावे आणि त्या परिपत्रकानुसार पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समित
ऊस उत्पादक शेतकरी हैराण; अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील काही नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यापासून शेतकरी उसाचे नगदी पीक घेत आहेत. यंदाही राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटल्याने वजनात