Latest News
या वर्षीचा ‘व्हॅलेंटाईन डे’ शेतकऱ्यांच्या पथ्यावर
कोरोनाने ओढावलेल्या परस्थितीचा परिणाम सर्वंच घटकांवर झाला असून गेल्या दोन वर्षात सण, उत्सव साजरे केले जात नव्हते. त्यामुळे इतर पाश्चात्य संस्कृतीतून आलेले विविध \'डे\' देखील साजरे केले जात नव्हते. देश
माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांच्या वादात शेतकऱ्याला नुकसान; तर दोघांच्या भूमिका योग्य
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी आणि माथाडी कामगार वाद आज पुन्हा उफाळून आला. गेली दोन वर्षांपासून माथाडी कामगार ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणीचा माल व्यापाऱ्यांनी मागवू नये याबाबत मागणी
नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनांवर हरकतींचा पाऊस; पालिकेला करावा लागणार विचार
नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेमध्ये विशिष्ट राजकीय पक्षांना फायदा पोचवण्यासाठी प्रभागांची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप करत याविरोधात सोमवारी शेवटच्या दिवशी
कांदा उत्पादनात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर; वाचा सविस्तर
देशातून (Export of agricultural goods) शेतीमालाच्या निर्यातीमध्ये मोठा वाढ होत आहे. त्यामुळे परकीय चलनाचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. खाद्यपदार्थांबरोबरच धान्य, भाजीपाला, फुले, फळांच्या निर्यातीमध्येदखील
महापालिका आणि APMC च्या अतिक्रमण विभागाची दिखावा कारवाई
त्याच टपरीत पुन्हा पाणी आणि गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरु\r\nमुंबई APMC भाजीपाला मार्केट जवळ महानगरपालिकेचे नाव वापरून अनधिकृतपणे स्टॉल सुरु करण्यात आला होता. त्या पान टपरीत नशिले पदार्थ विक्री केली जात
ई-पीक पाहणीचे अंतिम दोन दिवस; त्वरा करा
१५ ऑगस्ट २०२१ पासून खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत खरीप हंगामामध्ये जवळजवळ ९८ लाख शेतकऱ्यांनी पिकांची अचूक नोंद केली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दे