Latest News
हिवाळ्यातील कंटाळवाणा दिवस करा ताजातवाना
थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठावेसे न वाटणे दिवसभर कंटाळा येऊन सुस्ती चढणे हे प्रकार सातत्याने प्रत्येकात पाहावयास मिळतात. मात्र, अशा वातावरणात सुद्धा ऊर्जा निर्माण करून फ्रेश मुड कसा राहू शकतो. याबाबत
इंडियाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही का साजरा करायचा?
शेतकऱ्यांना खालील 17 शेतकरी विरोधी कायद्यांनी जखडुन ठेवले आहे. 1) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-1946 (2014) 2) आवश्यक वस्तू कायदा- Essential Commodity Act 1955 (1986) 3) भूमी अधिग्रह
भाजीपाला पाण्यात अन् तुरीच्या शेंगा चिखलात, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान वाचा अधिक माहिती
उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी कितीही पुर्वनियोजन केले, पीक पध्दतीमध्ये बदल केला तरी ऐन पीक पदरात पडण्याच्या दरम्यान अवकाळीचे संकट कायम राहिलेलं आहे. यंदा तर खरीप हंगामापासून हे प्रकर्षाने जाणवत आहे
देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला; देशात आणि राज्यात कुठे रुग्ण जास्त वाचा सविस्तर
भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ओमिक्रॉनचा धोका रोखायचा असेल तर कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन वाढता वेग चिंत
नवी मुंबईत ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याने APMC मार्केटमध्ये महापालिका आयुक्तांच्या भेटीची मागणी
ओमीक्रॉनचा प्रसार वाढत असून नवी मुंबईसह APMC मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमीक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेली
थंडीने वाढवली द्राक्ष उत्पादकांची चिंता; रब्बी पिके मात्र जोमात
राज्यात थंडी वाढल्याने विविध पिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, विशेष करून द्राक्ष शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मणी पडून मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे नुकसान झाले ह