Latest News
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील थकीत पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदात; शेतकऱ्याकडून व्यापारी आणि मध्यस्थाचे आभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवून व्यापारी पोबारा करत असल्याची अनेक उदाहरणे येथे पाहायला मिळत आहेत. तर शेतकरी बाजारात खेटा घालून हैराण होत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी
अवकाळी पावसाने द्राक्ष शेतकरी उध्वस्त; प्रचंड नुकसानीने चिंताग्रस्त
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांतील अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल
आला हिवाळा, रोगप्रतिकार शक्ती सांभाळा.
हिवाळ्यातील थंडगार वातावरणामुळे आपण कमी प्रमाणात पाणी पितो. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. जास्त पाणी प्या आणि स्वत: ला हायड
Omicron कोरोना नवे नियम : नाही पाळले तर 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड
राज्य सरकारने \'ब्रेक द चेन\' अंतर्गत आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील कार्यांवरील निर्बंध नुकतेच उठवले आहेत. परंतु संबंधित सर्व संस्था, आस्थापना, कर्मचारी आणि नागरिकांना को
अवकाळी पावसाचा शेतीला दणका; शेतकरी हवालदिल
यंदा शेतकऱ्याच्या अडचणी काही संपत नसून यात त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता सुरु असलेल्या फळबागांवर अवकाळी पावसाची अवकृपा सुरु झाली असून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंद
पोटदुखीवर आरामासाठी करा हे उपाय
सध्याच्या जीवनशैलीत माणसाच्या शरीराची हालचाल कमी झाली आहे. शिवाय ताणतणाव अधिक वाढल्याने चयापचय आणि पोटाचे विकार देखील उद्भवू लागले आहेत. त्यामुळे पोटदुखीवरील उपाय आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. याव