Latest News
सरकारचा मोठा निर्णय; २०३० पर्यंत पूर्णपणे नैसर्गिक शेतीचे राज्य बनविण्याचा उपक्रम
काळाच्या ओघात पुन्हा नैसर्गिक शेतीला महत्व प्राप्त होत आहे. शिवाय केंद्र सरकारचाही यावर भर राहिलेला आहे. आतापर्यंत केवळ घोषणा होत होत्या. पण आता आंध्र प्रदेश सरकारने नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यास
नवी मुंबईतील नगरसेवकासाठी इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली; मंगळवारी प्रभाग रचना होणार जाहीर?
कोरोनामुळे अधिक काळ लांबलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नवी मुंबई महानगर पालिकेची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच काळापासून नवी
मुंबई APMC घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृत द्राक्ष व्यापार; बाजार समितीची दंडात्मक कारवाई
मुंबई APMC घाऊक भाजीपाला मार्केटमध्ये फळ विक्री करत असलेल्या व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या व्यापाऱ्याकडून बाजार समिती प्रशासनाने १० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच द्राक्षाच्या १
वाचा पाण्याचे आश्चर्यचकित फायदे
थंडीच्या दिवसात कोमट पाणी पिणे आरोग्याला चांगले असतेच मात्र, सलग तीन महिने दररोज किमान ३ ग्लास गरम पाणी पिण्याचा प्रयत्न केल्याने अनेक फायदे झाल्याचे समोर आले आहे. वजन कमी करणाऱ्या लोकांना वजन कमी करण
आठवडी बाजर बंदने शेतकरी त्रस्त; भाजीपाला फेकून देण्याची वेळ
कोरोना रुग्ण संख्या वाढत असली तरी सर्व राजकीय, सामाजिक कार्यक्रम पार पडत आहेत. शिवाय आता बाजारपेठाही सर्व खुल्या आहेत. शाळाही सुरु झाल्या आहेत असे असतानाच आठवडी बाजारालाच का विरोध होत आहे, असा सवाल उप
एनपीके ऐवजी द्रवरुप युरियाचा वापर वाढवा: केंद्रीयमंत्री नरेंद्र सिंह तोमर
राज्यांनी एनपीके आणि द्रवरुप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांचा वापर कमी करावा अशी सुचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे. याशिवाय तोमर यांनी राज्यांना त्यांच्या खतांच्या आवश्यकतेबा