Latest News
सोयाबीन दराचे सत्तरीच्या दिशेने पहिले पाऊल; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २५० रुपयांची वाढ
सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चि
कापूस तेजीत आणखी दरवाढीचा अंदाज
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार अस
माथाडी कामगारांचा मुंबई APMC प्रशासकीय कार्यालयाचा ताबा; ८ तासांनंतर आंदोलन मागे
कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्याने ५० किलो पेक्षा जास्त गोणी मागवल्याने माथाडी कामगार यांनी थेट एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ८ पासून शेकडो कामगारांनी आंदोलन सुरू केले. सचिव, सभापती आणि इतर
शेतकरी चौहूबाजूने कोंडीत; मेथी जुडी २ रुपये
शेती हा मुख्य व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष बांधावरची आणि बाजारपेठेतील स्थिती काय आहे याची अनुभती सध्या नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये पाहवयास मिळत आहे. निसर्ग
शेतकऱ्याचा हंबरडा; अडीच एकराची राखरांगोळी
ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी: शेतसारा वेळेत भरा, अन्यथा जमिनी शासनाच्या नावे
शेतसारा अदा करण्याकडे कायम शेतकऱ्यांचे दुर्लक्ष राहिलेले आहे. कृषीपंपाच्या थकबाकीप्रमाणेच महसूल विभागाच्या शेतसाऱ्याची अवस्था आहे. वाढत्या थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडीत करण्याची मोहिमच महावितरणने हा