Latest News
ठाकरे सरकार संकटात? बीएमसीचेही गणित बदलणार?
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात (uttar pradesh)भाजपची सत्ता येताना दिसत आहे. भाजपला (bjp) गेल्यावेळच्या तुलनेत यावेळी जागांचा मोठा फटका बसला
पाणी नियोजन आणि शेती, वाचा सविस्तर
उन्हाळी हंगामातील पीके ही पाण्यावरच अवलंबून असतात. रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातच लागते. त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात. मात्र
सरकारच्या दडपशाहीमुळे NMMC आणि CIDCO कडून पाणी, शौचालय मिळण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही - विनोद पोखरकर
नवी मुंबई - सरकारच्या दडपशाहीमुळे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मराठा मोर्चाला सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिसाद मिळत नाही,असा आरोप नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर या
मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पण अर्धा डझन मंत्र्यांची दांडी; कारण काय?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिंदे गटाचं 6 हजार पानी उत्तर, भक्कम पुरावेही सादर, 16 आमदार पात्र होणार की अपात्र?; काय आहे उत्तरात?
शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कमी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या आमदारांची सुनावणी सुरू आहे. या आमदारांनी सहा हजार पानाचं उत्तरही विधानसभा अध
नैसर्गिक संकटामुळे शेतकरी संकटात
खरीप आणि रब्बी हंगामात नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले होते. याचा जिल्ह्यातील तब्बल ३५ हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे.