Latest News
वाढत्या थंडीमुळे रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा ठरणार
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली होती. खरीप हंगामासारखा रब्बी हंगाम पण गेल्यास काय करायचे हि चिंता शेतकऱ्यांना सतावत होती. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र,
BREKING :- देशातील पहिल्या सहकार परिषदेचा मान महाराष्ट्राला
मोदी सरकारच्या कार्यकाळात केंद्रात नव्याने सहकार खाते सुरु करण्यात आले. या खात्याचा कारभार सध्या अमित शहा पाहत आहेत. देशातील पहिल्या सहकार परिषदेचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. या सहकार परिषदेला क
नवी मुंबईत महापालिकेला महाविकास आघाडी निश्चित; लवकरच ठरणार जागा वाटप
येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग
पाठ आणि कंबरदुखीवर रामबाण उपाय
पोटावर झोपा आणि तुमचे तळवे खांद्याखाली आणा. तुमचे पाय बाहेरील बोटांपासून दोन फूट जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि तुमचा श्वास रोखून धरा आणि तुमच्या उजव्या खांद्याकडे पाहण्यासाठी तुमची डावी टाच वळवा. श्वास
नैसर्गिक शेतीसाठी पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आवाहन
देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा फायदा अधिक होणार आहे. मात्र, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी शे
फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सणांच्या काळात नेहमी फुलांचे भाव वाढलेले असतात. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराई, मार्गशीर्ष उपवास आणि मंदिरे या काळात बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अवकाळी पावसाचा परिणाम हा फुलशेती वर सु