Latest News
ई-पीक पाहणीचे अंतिम दोन दिवस; त्वरा करा
१५ ऑगस्ट २०२१ पासून खरीप हंगामाच्या ई-पीक पाहणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत खरीप हंगामामध्ये जवळजवळ ९८ लाख शेतकऱ्यांनी पिकांची अचूक नोंद केली. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई दे
पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नसल्यास करा हे काम
पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील सुमारे ११ कोटी पात्र शेतकर्यांना वार्षिक सहा हजार रुपयाचा निधी दिला जात आहे. राज्यातील सुमारे एक क
मुंबई APMC भाजीपाला मार्केटचा अजब-गजब कारभार; द्राक्ष विक्रेत्यावर कारवाई तर कांदा बटाटा व्यापारी मोकाट
मुंबई APMC मार्केट बाहेरील अनधिकृत व्यापार रोखण्यासाठी बाजार समिती बैठकांवर बैठका घेत आहे. त्यामुळे बाजार समिती उत्पन्नात वाढ होणार हे निश्चित आहे. मात्र, या परिस्थितीत भाजीपाला मार्केटचा अजब गजब कारभ
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ५० टक्के रकमेत ट्रॅक्टर आणा घरी
केंद्र सरकार शासनात आल्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे, तर काही शेतकरी हिताच्या योजना शासनदरबारी विचाराधीन आहेत. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक योजना संपूर्ण
मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केटमध्ये मार्केट अभियंत्यांचे दुर्लक्ष; होऊ शकतो मोठा अनर्थ
मुंबई एपीएमसी बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केट इमारत धोकादायक झाली आहे. त्यात जी विंग मधील पॅसेजमध्ये स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे बाजार घटकांच्या जीवाला धोका निर्
धक्कादायक! 46 शेतकऱ्यांचे करोडो रुपये थकवणाऱ्या भामट्याच्या APMC संचालकांना शुभेच्छा!
नवी मुंबई: एकीकडे शेतकरी कर्ज काढून काबाडकष्टाने शेतीत पीक घेतात. हेच पीक मोठ्या विश्वासाने मुंबई APMC मध्ये योग्य भाव मिळेल या अशाने पाठवतात. मात्र या ठिकाणी सुद्धा फसवणूक होऊन त्यांना आत्महत्येची वे