Latest News
पाणी वाचवा अनुदान मिळवा; शासनाचा स्तुत्य उपक्रम
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. देशातील शेती व्यवसाय पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी बचत हि देशाची प्रमुख गरज झाली आहे. या अनुषंगाने पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर
‘सीबीएसई’ बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून एक मार्क्स पॉलिसी रद्द; विद्यार्थी, पालकांनी केले निर्णयाचे स्वागत
CBSE Marks Policy for Board Exam 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board) विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे्. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मि
सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे!
नवी मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना भरपाईचा मोठा आधार मिळालेला आहे. मात्र, ज्या प्रमाणात नुकसान होते आणि मिळत असलेल्या भरपाईची तुलना होऊ शकत नसली तरी बुडत्याला काडी
विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?
औरंगावाद : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शहरात तु
अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला
सिंधुदुर्ग : वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लाग
मुंबई APMC चे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटच्या दप्तर तपासण्याची मागणी
मुंबई APMC मार्केटमधील धान्य आणि मसाला मार्केट सारखे कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटच्या देखील दप्तर तपासण्याची मागणी संचालक राजेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या मुंबई बाजार समिती आर्थिक अडचणीत आ