Latest News
विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?
औरंगावाद : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शहरात तु
सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे!
नवी मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना भरपाईचा मोठा आधार मिळालेला आहे. मात्र, ज्या प्रमाणात नुकसान होते आणि मिळत असलेल्या भरपाईची तुलना होऊ शकत नसली तरी बुडत्याला काडी
Egg Price Today: अंडा मार्केटवर ‘ओमिक्रॉन’चं सावट: मागणीत निम्म्यानं घट, भावात प्रचंड घसरण
हिवाळ्याच्या हाडं गोठविणाऱ्या थंडीत अंडी-चिकनला (Eggs Chicken) मागणी असते. डिसेंबर-जानेवारीच्या महिन्यात अंड्यांना सोन्याचा भाव येतो. यंदाच्या वर्षी अंड्यांच्या भावात घसरण सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरप
राज्यभरात सोयाबीनची चलती,शेतकऱ्याची उत्पन्नावर काय परिणाम?
नवी मुंबई :सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे याची प्रचिती सध्या राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या आवक वरुन समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे अस्थिर हो
केंद्र सरकार झिरो बजेट शेती हि सत्यात उतरवणारच; कृषी विज्ञान केंद्रावर जबाबदारी
गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या वतीने ‘झिरो बजेट’ शेतीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. सरकारचा हा निर्णय केवळ कागदावर न ठेवता आता प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. त्यामुळेच ‘झिरो बजेट’ श
शेतकऱ्यांना सरकार आधी नाम फाउंडेशनची मदत
शेतकऱ्यांचे नुकसान झाले की त्याला जोडूनच मदतीच्या घोषणा आणि आश्वासने येतात. परंतू त्याची पूर्तता होईलच असे सांगता येत नाही. असाच प्रकार खरीप हंगामात झाला होता. अतिवृष्टीने पिकांचे तर नुकसान झालेच शिवा