Latest News
काम करून थकवा आलाय; मग असा करा दूर
कोरोना कालावधी अजूनही सुरु असल्याने बहुतेक कर्मचारी वर्क फ्राम होम करतात. मात्र, घरी एकाच ठिकाणी बसून काम केल्याबे थकवा अधिक येतो. तसेच काही शारीरिक कष्टानंतर देखील अधिक थकवा जाणवत असेल तर पुढील काही
देशात ओमिक्रॉनचा धोका वाढला; देशात आणि राज्यात कुठे रुग्ण जास्त वाचा सविस्तर
भारतातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशात ओमिक्रॉनचा धोका रोखायचा असेल तर कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ओमिक्रॉन वाढता वेग चिंत
इंडियाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही का साजरा करायचा?
शेतकऱ्यांना खालील 17 शेतकरी विरोधी कायद्यांनी जखडुन ठेवले आहे. 1) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम-1946 (2014) 2) आवश्यक वस्तू कायदा- Essential Commodity Act 1955 (1986) 3) भूमी अधिग्रह
नवी मुंबईत ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याने APMC मार्केटमध्ये महापालिका आयुक्तांच्या भेटीची मागणी
ओमीक्रॉनचा प्रसार वाढत असून नवी मुंबईसह APMC मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा धोका वाढू लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहरात ओमीक्रॉनचे २ रुग्ण आढळले असून कोरोना रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. गेली
थंडीने वाढवली द्राक्ष उत्पादकांची चिंता; रब्बी पिके मात्र जोमात
राज्यात थंडी वाढल्याने विविध पिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, विशेष करून द्राक्ष शेतकरी अधिक चिंताग्रस्त झाला आहे. या पूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने मणी पडून मोठ्या प्रमाणात द्राक्षांचे नुकसान झाले ह
बाजार समितीसाठी मृत व्यक्तीच्या नावाने अर्ज, शेतकरी संघटना आक्रमक, काय आहे केंद्र सरकारला लिहलेल्या पत्रात?
नवी मुंबई : देशातील शेतकरी संघटना ह्या मध्यंतरी कृषी कायद्यांवरुन आक्रमक झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या या लढ्यामुळे केंद्र सरकारलाही आपला निर्णय मागे घ्यावा लागला होता. आता याच (Farmers’ Union) शेतकरी