Latest News
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नाफेड च्या वतीने हमीभाव केंद्रांना सुरुवात
नवी मुंबई : यावर्षी खरीप हंगामातील जवळजवळ सगळ्याच पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागला. परंतु खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून ओळखले जाणा
मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार,जाणुन घ्या याविषयी सविस्तर
नवी मुंबई : भारतात सध्या जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, वैश्विक पातळीवर देखील जैविक शेतीला चांगलाच बढावा देण्यात येत आहे. जैविक शेती ही काळाची गरज बनल
Devendra Fadnavis| आता म्हणतात 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो, मग 2 वर्ष कुठे झोपला होता?; फडणवीसांचा आघाडी सरकारला सवाल
मुंबईः महाराष्ट्राचे राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यांनी महावि
Navi Mumbai Water Taxi: नव्या वर्षात नवी मुंबईकरांना गिफ्ट, जानेवारी पंतप्रधानांच्या हस्ते वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन!
मुंबई व नवी मुंबई करांसाठी नव्या वर्षात एक झक्कास गिफ्ट आहे. बहुप्रतिक्षित वॉटर टॅक्सी सेवेचे (Water taxi Service) उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार
Road Ministry New Navigation App : शून्य मृत्यूचं लक्ष्य केंद्रित करून रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप
नवी मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार रस्त्यावरची लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास
Good News : तूर उत्पादकांना मोठा दिलासा,अखेर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ‘तो’ निर्णय झाला
नवी मुंबई : खरीप हंगामातील शेवटचे पीक समजले जाणाऱ्या तूरीची आवकही बाजारपेठेत सुरु झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर बाजारात असल्याने (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. अखेर ‘नाफेड’च्यावतीन