Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: वेळेत कर्ज फेडल्यास व्याजदर घटणार
शेती व्यवसयामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे ती म्हणजे गुंतवणूक. मात्र, या ठिकाणीच शेतकऱ्यांची अडचण होते. आतापर्यंत विविध योजना आणि अनुदानातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे पण
अर्थसंकल्पाकडून शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा; नैसर्गिक शेतीला झुकते माप मिळण्याची शक्यता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ डिसेंबरला गुज
"श्री कुलस्वामी पतसंस्थे"चे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अहवाल; सहकार आयुक्तांकडून चौकशी समिती नियुक्त
मुंबई भायखळा येथून स्थापनेची मुळे रोवलेल्या श्री कुलस्वामी पथसंस्थेच्या कारभारात अनियमितता आढळून आल्याचे वृत्त काही वृत्तपत्रातून छापून आले आहे. याबाबत ठाणे जिल्हा सहकार उपनिबंधकांनी केलेल्या तपासणीमध
नवी मुंबई विमानतळावर प्रकल्पग्रस्तांचा एल्गार; हजारोच्या संख्यने सहभागी होऊन काम बंद आंदोलन
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त पेटून उठला असून नवी मुंबई विमानतळ काम बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनात अबालवृद्धांसह मोठ्या संख्येने प्रकल्पग
निसर्ग कोपला शेतातील पिके पुन्हा उद्वस्थ होण्याच्या मार्गावर
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून सध्याच्या रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस या पिकांचे
‘चिंता म्हणजेच एंग्जाइटी’ याबाबत जाणून घ्या अधिक माहिती
आपण एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झालो आहे आणि अचानक तुम्हाला भीती वाटायला लागते. की तिथे कोणी आपल्याशी बोलेल का, काय म्हणतील आपल्याला आणि व्यवस्थित दिसतोय. या आणि अशा असंख्य प्रश्नांसोबत आपण त्या कार्य