Latest News
अवकाळी पावसाने घेतला द्राक्ष बागायतदाराचा बळी
अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान
महागाईच्या दरात जवळपास २ टक्क्याची वाढ; पेट्रोल, डिझेल, विज दरवाढीचा फटका
देशाच्या महागाईत मागील महिन्यात काही टक्क्यांची वाढ झाली. ठोक महागाई १२.५४ टक्क्यांवरून थेट १४.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. पेट्रोल, डिझेल आणि विजेच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे महागाईवर त्या
इलेकट्रीक वाहनांमुळे प्रदूषणमुक्त भारताला हातभार
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी तर्फे नवी मुंबई वाशी येथे इलेक्ट्रिक वाहनांचा रोड शो करण्यात आला. या शोमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी ते महानगरपालिका विद्युत बसचा समावेश करण्यात आला होता.
५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष
बेणे महाग आणि विक्री दर कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ
कधी अवकाळीचा फटका तर कधी बाजारपेठेतील दर यामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. यंदा खरीप हंगामाच्या सुरवातीपासून पावसामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, यामधूनही ज्या पिकांची जोपासना
पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी बदला अन्यथा गंभीर परिणाम
शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची मानली जाते. पोषक घटकांच्या वहनासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सा पद्धतीत पाण्याचे शास्त्रीय महत्व विशद कर