Latest News
नैसर्गिक शेतीसाठी पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आवाहन
देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा फायदा अधिक होणार आहे. मात्र, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी शे
फुल उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सणांच्या काळात नेहमी फुलांचे भाव वाढलेले असतात. सध्या सर्व ठिकाणी लग्नसराई, मार्गशीर्ष उपवास आणि मंदिरे या काळात बाजारात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु अवकाळी पावसाचा परिणाम हा फुलशेती वर सु
महिन्याच्या आत काढा पीक विमा; नाहीतर नुकसान होणार
शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारचा मानस आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे २०२२ पर्यंत दुप्पट करणे. त्या अनुषंगाने विविध प्र
मुंबई APMC मार्केटच्या पुनर्विकासासाठी तुरुंगात गेलेल्या बांधकाम व्यवसायीकाला काही संचालकांचे आमंत्रण!
व्यापाऱ्यांनो सावधान! इतरांची फसवणूक केलेला बांधकाम व्यवसायीक मुंबई APMC मार्केटचा विकास करण्यास इच्छुक\r\nमुंबई APMC मार्केटचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वच बाजार घटक इच्छुक आहेत. बाजार समितीचा विका
अवकाळी पावसाने घेतला द्राक्ष बागायतदाराचा बळी
अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान
स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, असे महत्त्वपूर्ण निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणखी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे विद्यमान आणि इच