Latest News
महिन्याच्या आत काढा पीक विमा; नाहीतर नुकसान होणार
शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारचा मानस आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे २०२२ पर्यंत दुप्पट करणे. त्या अनुषंगाने विविध प्र
अवकाळी पावसाने घेतला द्राक्ष बागायतदाराचा बळी
अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान
टेबला खालून पैसे खाण्यासाठी अजित पवारांचा बाजार समित्यांना निधी; नरेंद्र पाटील
दिवसेंदिवस मुंबई बाजार समितीचे उत्पन्न घटत चालले असून बाजार समिती अडचणीत येऊ लागली आहे. परिणामी बाजार घटक उध्वस्थ होण्याच्या वाटेवर आहेत. परप्रांतीयांचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहे. त्यामु
स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
स्थानिक स्वराज्य निवडणुका 3 महिने पुढे ढकला, असे महत्त्वपूर्ण निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आणखी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे विद्यमान आणि इच
मुंबई APMC मार्केटच्या पुनर्विकासासाठी तुरुंगात गेलेल्या बांधकाम व्यवसायीकाला काही संचालकांचे आमंत्रण!
व्यापाऱ्यांनो सावधान! इतरांची फसवणूक केलेला बांधकाम व्यवसायीक मुंबई APMC मार्केटचा विकास करण्यास इच्छुक\r\nमुंबई APMC मार्केटचा विकास झाला पाहिजे यासाठी सर्वच बाजार घटक इच्छुक आहेत. बाजार समितीचा विका
पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयी बदला अन्यथा गंभीर परिणाम
शरीरातील विषारी पदार्थ उत्सर्जित करण्यासाठी पाण्याची भूमिका महत्वाची मानली जाते. पोषक घटकांच्या वहनासाठी पाण्याची आवश्यकता भासते. आयुर्वेदातील प्राचीन चिकित्सा पद्धतीत पाण्याचे शास्त्रीय महत्व विशद कर