Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; १५ हजार कोटीं रुपये माफ
राज्यात कृषीपंप धारकांकडील थकबाकीचा आकडा हा वर्षानुवर्षे वाढतच आहे. दरवर्षी वेगवेगळ्या योजना शासनस्थरावर राबवल्या जातात. यंदा मात्र, कृषीपंपाचे वीज बिल कोरे करण्यासाठी महावितरण कंपनीने अनोखी योजना राब
दर वाढच्या अपेक्षेने साखर कारखानदारांचा कच्च्या साखरेच्या साठवणूकीवर भर; निर्यातीत राज्याची आघाडी
निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. पोषक वातावरणामुळे उतारही चांगला पडत असून देशातील निर्यातीच्या जवळपास ७० टक्के निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होत आहे. शिवाय भविष्यातही साखरेचे दर व
निवडणुकीआधीच बोगस मतदारांना झटका; सीबीडी कार्यालयात गुन्हा दाखल
नवी मुंबई महापालिका निवडणूक कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणीचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाचा गैरफायदा घेत काही नागरिक
तीन दिवसाच्या घसरणीनंतर काय आहेत सोयाबीनचे दर ? नव्या तुरीचीही बाजारात आवक सुरु
नवी मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सोयाबानच्या (Soybean rate) दरात घसरण ही सुरु होती. अखेर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोयाबीनचे दर हे स्थिर राहिल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला
मुंबई नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला नवी मुंबई पोलिसांकडून अटक
खरेदी करून दिलेला चेक बाऊन्स करत कार्यालयाचे भाडे वैगरे थकवून या सराईतांनी पळ काढला होता. मात्र, मोठ्या शिताफीने या दाम्पत्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून त्या
मुंबई APMC मार्केटमध्ये भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबीर संपन्न
सध्या देशावर ओमीक्रॉनचे संकट घोंगावत आहे. तर तिसऱ्या लाटेची चाहूल लागली असतानाच पुन्हा राज्यासह देशाला रक्तचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद आणि सामाजिक जबाबदारी