Latest News
राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर
नवी मुंबई : राज्यात हळदीचे क्षेत्र आणि उत्पादकता या दोन्ही बाबी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर आता दरातही विक्रमी वाढ होत असल्याने (Farmer Satisfaction) शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, व
अवकाळीमुळे नुकसान तर आता थंडीमुळे आंबा पाठोपाठ काजूही बहरला
सिंधुदुर्ग : वाढत्या थंडीचा फायदा हा फळबागांचा मोहर वाढण्यासाठी होणार असल्याचा अंदाज कृषी तंज्ञांनी वर्तवलेला होता. अखेर तो खरा होताना दिसत आहे. कारण कोकणात आंब्याचा दुसऱ्या टप्प्यातील मोहर चांगला लाग
सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या नुकसानीची मिळेल का भरपाई, शेतकऱ्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे!
नवी मुंबई : निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना भरपाईचा मोठा आधार मिळालेला आहे. मात्र, ज्या प्रमाणात नुकसान होते आणि मिळत असलेल्या भरपाईची तुलना होऊ शकत नसली तरी बुडत्याला काडी
विनामास्क फिरताय? तुमचे वाहन Black list मध्ये जाऊ शकते, वाचा किती वाहनधारकांना नोटीस?
औरंगावाद : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमांमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांना कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे शहरात तु
नवी मुंबईत कोरोनाचा आकडा वाढतच; प्रशासनाचे कारवाईकडे मात्र दुर्लक्ष
नवी मुंबईत कोरोनाचा विस्फोट झाला असून ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ४ हजार ६८५ झाला आहे. नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत प्राप्त अहवालानुसार काल शहरात 1 हजार ३२४ रुग्ण आढळून आले आहेत. प्रतिदिन रुग्ण
मुंबई APMC चे उत्पन्न वाढवण्यासाठी भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटच्या दप्तर तपासण्याची मागणी
मुंबई APMC मार्केटमधील धान्य आणि मसाला मार्केट सारखे कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटच्या देखील दप्तर तपासण्याची मागणी संचालक राजेंद्र पाटील यांनी केली आहे. सध्या मुंबई बाजार समिती आर्थिक अडचणीत आ