Latest News
मोठी बातमी! रस्ते अपघातातील प्रवाशांवर होणार कॅशलेस उपचार! जाणू घ्या काय आहे MoRTH चा प्लॅन
नवी दिल्ली : रस्ते अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी जातो. या मृत्यूला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने उपाय करत आहे.
खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण; पिकांची अदलाबदली होऊ शकतो पर्याय
अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळे याचा सामना करून शेतकरी पुरता उध्वस्थ झाला आहे. तर आता खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकर्यांसमोर नवीन