Latest News
पाणी वाचवा अनुदान मिळवा; शासनाचा स्तुत्य उपक्रम
दिवसेंदिवस पृथ्वीवरील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. देशातील शेती व्यवसाय पूर्णतः पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी बचत हि देशाची प्रमुख गरज झाली आहे. या अनुषंगाने पाण्याचा अपव्यव होऊ नये त्याचा योग्य वापर
फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी यासाठी (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारचे कायम प्रयत्न राहिलेले आहेत. त्याअनुशंगाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग
BIG BREAKING: भाजपा माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मिडीयावर व्हायरल करणे संदिप म्हात्रे याना महागात पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी
Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?
नाशिकमध्ये चक्क 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासनालाही सहा वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी एका
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी फळ मार्केटमध्ये उघडकीस आली. संपत कराळे या व्यापाऱ्याने N विंग गाळा नंबर 914 मध्ये गळफास घेतला. या प्रकरणी एपी
राज्यभरात सोयाबीनची चलती,शेतकऱ्याची उत्पन्नावर काय परिणाम?
नवी मुंबई :सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे याची प्रचिती सध्या राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये होत असलेल्या आवक वरुन समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर हे अस्थिर हो