Latest News
अवकाळी पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी संपवला
यंदा अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना विशेष मदत पॅकेजची घोषणा करावी, तसेच हवामान आधारित द्राक्ष पी
OBC Reservation:स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठा झटका, ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. राज्य सरकारचा अध्यादेश गृहित धरता येणार नाही, असं सांगत महार
डॉ. बाबासाहेब आंबेडर स्मारकाचा दोनदा लोकार्पण सोहळा; तिसऱ्यांदा होण्याची शक्यता?
नवी मुंबई ऐरोली सेक्टर १५ मध्ये बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे उदघाटन ५ डिसेंबर रोजी पार पडले. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्याचे उदघाटन शरद पवार यांच्या
पशुसंवर्धन विभागासह मंत्री सुनील केदार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना साठी अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. या उपक्रमांच्या आणि योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागा
अवकाळी पावसाने फळबागा अडचणीत, असा होईल परिणाम
द्राक्ष- द्राक्ष बागांमध्ये प्रीब्लूम फुलोरा व मनी सेटिंग नंतर अशी अवस्था आहे. पावसामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले असून अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकुज, मनिगड,डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रा
सावधान! राज्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ वर
राज्यातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या ८ झाल्याने राज्याचा धोका अजून वाढला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाने उपाययोजनांसह रुग्णालयाची पाहणी करत रुग्णालय कार्यरत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत