Latest News
मुंबई APMC मार्केटमध्ये ओमीक्रॉनचा प्रसार वाढू नये म्हणून APMC पोलीस एक्शन मोडमध्ये
सध्या देशावर तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावू लागले आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवी नियमावली जारी करत राज्यभर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नवी म
ऊस उत्पादक शेतकरी हैराण; अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील काही नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यापासून शेतकरी उसाचे नगदी पीक घेत आहेत. यंदाही राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटल्याने वजनात
सोयापेंडच्या आयातीबाबत केंद्राच्या विचाराने सोयाबीन दरवाढीची शेतकऱ्यांना खात्री
सोयापेंड आयातीची मर्यादा मार्च 2022 पर्यंत झाल्यास सोयाबीनचे दर घसरणार असे चित्र बाजारपेठेत निर्माण झाले होते. पण आता या सर्व चर्चांना खुद्द वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनीच पूर्णविराम दिला आहे. सोयाप
आरबीआयची घोषणा; कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी
बँक ग्राहकांसह कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या बैठकीत EMI (समतुल्य मासिक हप्ता) जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न
संसदेत राहुल गांधी आक्रमक; आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह सदस्याला नोकरीची मागणी
केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुं
मुंबई APMC कांदा-बटाटा मालाचा गोणीचे वजन ५० किलोच राहणार -पणनमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केट मार्केटमध्ये कांदा-बटाटा मालाचे वजन 50 किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र पणन विभागाने परिपत्रक काढावे आणि त्या परिपत्रकानुसार पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समित