Latest News
अलिबाग APMCच्या निवडणुकीत शिंदे गटाचे राजा केणी, शैलेश पाटील यांचा अर्ज वैध; शेकापचा डाव फसला
सध्या शेतकऱ्यांची दशा अन् दिशा खूप वाईट आहे. मार्केट कमिटीत पुरेशा सुविधा नाहीत.
शेतकरी ते ग्राहक अंतर होणार कमी; FPO शेतकरी उत्पादक कंपनीची महत्त्वाची भूमिका
शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील अंतर कमी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये आता भारतीय कृषी संशोधन संस्थेने उपक्रम सुरु केला आहे. हा उपक्रम राबवण्यासाठी दोन एकर परिसरा
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार,उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ
कृषी पंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करण्यासाठी उच्च दाब वितरण प्रणाली योजनेला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री
पाणी नियोजन आणि शेती, वाचा सविस्तर
उन्हाळी हंगामातील पीके ही पाण्यावरच अवलंबून असतात. रब्बी आणि खरीप हंगामाच्या तुलनेत अधिकचे पाणी हे उन्हाळी हंगामातच लागते. त्यामुळे पाऊस जर सरासरीपेक्षा अधिकचा झाला तर शेतकऱ्यांचे प्रश्न मिटतात. मात्र
कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
जळगाव- तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतक-्याने\r\nकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
मुंबई APMC मार्केटमध्ये RTI कार्यकर्त्यांचा सुळसुळाट; काही RTI कार्यकर्ते पोलिसांच्या रडारवर
माहिती अधिकारी कायदा प्रशासकीय यंत्रणा सुधारण्यासाठी वापरला जातो. जेणे करून प्रशासन आणि सरकार यांच्याकडून कायदयात आणि नियमांमध्ये काम करून घेण्यासाठी या कायदाच जन्म झाला आहे. त्यामुळे माहिती अधिकार हा