Latest News
नदी व खाडी पत्रातील वाळू उपस्याला शासनाचे नवीन धोरण
सध्याचे राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू तसेच रेती उत्खननाबाबत असलेले धोरण रद्द करून राज्यातील जनतेला रास्त आणि स्वस्त दरात वाळू मिळावे यादृष्टीने सर्वंकष सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय गुरुवारी
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये रक्तदान शिबीर
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नवी मुंबई ब्लड सेंटर याच्या संयुक्त विद्यमाने २२ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९
किसान रेल पूर्ववत करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी; चार पार्सल व्हॅनची सोय आवश्यक
शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेत आणि ते ही योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यामध्ये किसान रेलची महत्वाची भूमिका आहे. या सुविधेमुळे पालघरचे चिक्कू थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल होत आहेत. अगदी त्याप्रमाणेच लासलगाव
ब्रेकिंग: २४ जानेवारीपासून शाळा पुन्हा शाळा सुरु; निर्णय मात्र स्थानिक पातळीवर
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंदर्भात माहिती दिली आहे. सगळ्यांचं मत शाळा सुरु करण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर द्यावेत, असं होतं. कालचं त्यासंदर्भ
केळीचे दर वधारले; हताश शेतकरी प्रफुल्लित
केळी तसे बारमाही घेतले जाणारे फळपीक आहे. सर्वच हंगामात केळीची लागवड केली जाते. पण यंदाच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे केळी बागांचे नुकसान तर झालेच पण केळी उत्पादक शेतकऱ्यांची खरी अडचण झाली ती घटत्या दराम
शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कॉल सेंटर; स्मार्ट फोन वापरणाऱ्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप सुविधा
मार्गदर्शन मिळत नसल्याने शेती व्यवसयातून योग्य ते उत्पादन शेतकऱ्यांना काढता येत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हीच स्थिती शेतकऱ्यांची आहे. मात्र, शेतकऱ्यांचे प्रश्न एका फोनवर सुटले असे झारखंड सरकारने प