Latest News
सोयाबीन लवकरच गाठणार सत्तरी; शेतकऱ्यांमध्ये समाधान
सोयाबीनच्या दरात आता घट नाही तर वाढच होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे आणखी दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकरी सोयाबीनची विक्री करत नसल्याचे दिसते. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात
मुंबई APMC मार्केटवर दहशती सावट!
मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात जवळपास ५० हजार नागरिक प्रतिदिन कामानिमित्त येतात. तर लाखो नागरिकांचे ये-जा असते. मात्र, मार्केट परिसरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने गंभीर घटना घडण्याची भीती व
कोरोना अलर्ट: मुंबईत कोरंटाईन, गुजरातमध्ये RT-PCR आवश्यक तर नवी मुंबईत विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR दर दिवसाआड
कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नवी मुंबईचीही चिंता वाढली आहे. मुंबई एपीएमसी परिसर मागील कोरोना लाटेत कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट बनला होता. त्यामुळे एपीएमसी मार्केटवर महापालिकेची नजर असून लवकरच पुढील उप
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात कर
कोरोनाचा नवा विषाणू किती भयंकर, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारने दिल्या काही सूचना…
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाण
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी