Latest News
थंडीने फळबागा बहरल्या; रब्बी पिकांना मात्र रोगांचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या
अंडी खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
सकाळचा नाश्ता म्हटला की, अनेकांचा दिवस अंडी किंवा ऑमलेटपासून हमखास सुरु होत असतो. जे लोक मांसाहारी आहेत, ते नेहमी आपल्या नाश्त्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात अंड्यांचा समावेश करीत असतात. अंड्यातून मुबलक
खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदिल
अनुदान मिळणाऱ्या खत पुरवठादारांनी खतांच्या किमती वाढल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे खतांच्या वाढीव किमती कमी करा, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांनी पत्र पाठवून केंद्रीय खते व रसायन मंत्री
सूर्यदर्शनाने बळीराजा सुखावला; हंगामी पिके बहरणार
काही दिवसांपासून वातावरणात धुक्याची चादर होती. परिणामी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट होणार आणि नेहमीप्रमाणे उत्पादनावर झालेला खर्च पुन्हा अंगावर
BIG BREAKING: भाजपा माजी नगरसेवक संदीप म्हात्रे यांना अटक
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करून सोशल मिडीयावर व्हायरल करणे संदिप म्हात्रे याना महागात पडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी
Nashik Crime| 16 कृषी अधिकाऱ्यांचा 147 शेतकऱ्यांना गंडा; शासनालाही 51 कोटींचा चुना, नेमका घोटाळा काय?
नाशिकमध्ये चक्क 16 कृषी अधिकाऱ्यांनी 147 शेतकऱ्यांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शासनालाही सहा वर्षांत सुमारे 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा चुना लावला आहे. याप्रकरणी एका