Latest News
Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - JNPT मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्ड
Tomato Farming: टोमॅटो लागवड बनवु शकते मालामाल! जाणून घ्या टोमॅटो लागवडीविषयी महत्वपूर्ण बाबी
सध्या टोमॅटो हा चांगलाच चर्चेत आहे याचे कारण म्हणजे टोमॅटोचा वाढता भाव. त्यामुळे शेतकरी राजा देखील ह्यांच्या लागवडीविषयी साहजिकच जाणुन घेण्यासाठी उत्सुक आहेत. हिच उत्सुकता आम्ही जाणुन आहोत, म्हणुनच कृ
आंबा सुरवातीलाच संकटात; शेतकरी हवालदिल
या हंगामात आंब्याला बहर येण्यास सुरुवात होते. मात्र, आंबा फळबागांवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या आंबा फळ पिकावरील फांदी मररोग वाढीस लागला आहे.
PM किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापारी आणि मार्केट उपसचिवांची छुपी युती ?
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये अनधिकृत व्यापार जोमात असून या व्यापाऱ्यांना छुपा आधार मिळत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. त्यामुळे अनधिकृत व्यापारी जोमात असून परिसर बकाल झाला आहे. आशिया खंडातील म
कापूस आणि सोयाबीनप्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटणार पंतप्रधानांना, उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार