Latest News
BREAKING: लोकल प्रवासासाठी लस घेणे बंधनकारक; राज्य सरकारचे आदेश
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ४० हजारच्या पुढे गेली आहे. मात्र मुंबईत सध्या समाधानकारक असं चित्र आहे.
किसान रेल पूर्ववत करण्याची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी; चार पार्सल व्हॅनची सोय आवश्यक
शेतीमालाची वाहतूक बाजारपेठेत आणि ते ही योग्य वेळेत उपलब्ध करुन देण्यामध्ये किसान रेलची महत्वाची भूमिका आहे. या सुविधेमुळे पालघरचे चिक्कू थेट दिल्ली बाजारपेठेत दाखल होत आहेत. अगदी त्याप्रमाणेच लासलगाव
कोरोना काळात मुलांबाबत घ्या काळजी; वाचा सविस्तर
कोरोना संसर्गाचा धोका वाढत असतानाच केंद्र सरकारने नवी मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत. पाच वर्षाखालील मुलांना मास्क वापरणे बंधनकारक नाही, तसेच १८ वर्षाखालील मुलांना कोरोना झाल्यास त्यांच्यावर उपचार कर
नदी व खाडी पत्रातील वाळू उपस्याला शासनाचे नवीन धोरण
सध्याचे राज्यातील नदी व खाडी पात्रातील वाळू तसेच रेती उत्खननाबाबत असलेले धोरण रद्द करून राज्यातील जनतेला रास्त आणि स्वस्त दरात वाळू मिळावे यादृष्टीने सर्वंकष सुधारित धोरण लागू करण्याचा निर्णय गुरुवारी
राज्यातील ५५ कारखाने रेड झोन मध्ये; ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
या वर्षी ऊसाचे अधिक उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जात असून गाळप देखील सुरु झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील ५५ साखर कारखान्यांनी अद्यापही ‘एफआरपी’ जमा केलेली नाही. एफआरपी रक्कम अदा करण्यावरुन वेगवेगळ्या
कोल्ड स्टोरेजमध्ये माल साठवून तिथूनच व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने होणार रद्द!
मुंबई APMC बाजार समिती परिसरातील शीतगृह (कोल्ड स्टोरेज) मध्ये माल साठवून परस्पर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता चाप बसणार आहे. बाजार समितीने घेतलेल्या बैठकीत अशाप्रकारे शेतमाल साठवण्याच्या ठिकाणी अ