Latest News
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; येत्या अर्थसंकल्पात भरीव योजनेच्या घोषणांची शक्यता
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. काही दिवसांमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे विविध क्षेत्रातील सर्वांचेच डोळे लागले आहेत. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार या आगामी अ
घणसोलीत अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई; इतरत्र मात्र अनधिकृत बांधकामे जोमात
नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागातर्फे घणसोलीत अनधिकृत इमारतीवर तोडक कारवाई करण्यात आली. मात्र, हि कारवाई करण्यात आली असली तरी नवी मुंबई परिसरातील इतर उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात इमले बांधले जात आह
करदात्यांना जवळपास दिड कोटीहुन अधिक रुपयांचा परतावा; एनएनआयनंची ट्विटद्वारे माहिती
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशन (CBDT) यांच्याकडून १ लाख ७९ कोटीहून अधिक करदात्यांना १ लाख ६२ हजार ४४८ कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. १ एप्रिल २०२१ ते २४ जानेवारी २०२२ दरम्यानच्या कालावधीत ह
या पदार्थांपासून रहा दोन हात दूर, आरोग्यावर होईल भयंकर परिणाम
ब्रेड आणि बटर नाश्ता अजूनही बहुतेक घरांमध्ये केला जातो. रोज व्हाईट ब्रेड खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे शक्यतो नाश्त्यामध्ये ब्रेड आणि बटर खाणे टाळाच. दारू अनेकांना आवडते. पण ती प्याय
थंडीच्या दिवसात दुखणे वाढल्यास घ्या अशी काळजी
थंडीमुळे काही दुखणी वाढतात जसे कि वातरोग वाढीस लागतो. गुडघ्याचे दुखणं वाढते. त्यासाठी आहारातून कडू, तिखट पदार्थ कमी केले पाहिजे. आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा वापर केला पाहिजे. गुळापासून तया
वर्षाच्या आत जवळपास अडीच हजार शेतकऱ्यांची आत्महत्या; विदर्भ अजूनही आत्महत्येत अग्रेसर
कृषी क्षेत्राला सातत्याने अतिवृष्टी, पूरस्थिती, प्रतिकूल हवामान आणि दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे. त्यात सिंचन, बाजारभाव आणि भांडवलाची कमतरता आदी प्रश्नांची भर पडत आहे. सातत्याने