Latest News
राज्यातील आत्महत्या थांबणार; येत आहे अकोले पॅटर्न
भारत कृषीप्रधान देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला आत्महत्येसाठी विवश व्हावे लागते हे खरंच लांच्छनास्पद
राज्य सरकारचा निर्णय शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकरी संघटना आक्रमक
ऊस गाळप हंगामाच्या सुरवातीपासूनच शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून एकरकमी ‘एफआरपी’ देण्याची मागणी होत होती. मात्र, याबाबत सरकारच्या मनात काही वेगळेच होते. दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत राज्याचा अहवाल देख
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दोन भाव; प्रशासनाचा अजब-गजब कारभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात नियमित बदल पाह्यला मिळतात. सध्या भाजीपाला बाजारात आवक जास्त आणि ग्राहक कमी असल्याने पाल
सोयाबीन लवकरच होणार ७० रुपये किलो; गेल्या काही दिवसांपासून दरवाढ सुरूच
बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन ६ हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता
इस्कॉन मंदिर चोरी प्रकरणी दोन बांगलादेशी ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई
खारघर येथील इस्कॉन मंदिरात चोरी करणाऱ्या बांगलादेशीना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आरोपीकडून ८० हजार रोख रक्कम व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ३१ जानेवारी रोजी नवी मुंबई खारघर येथ
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: अतवृष्टी शेतकऱ्यांना राज्य सरकारची ७६३ कोटींची भरीव मदत
गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये मराठवाडा विभागात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले होते. यामुळे आता शे