Latest News
शेतकऱ्यांचा निर्यातीकडे कल, भाजीपाला निर्यात करायचा आहे ? मग जाणून घ्या लागणारी आवश्यक कागदपत्रे
नवी मुंबई : कमी वेळेत अधिकचे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांचा कल (Vegetable production) भाजीपाला लागवडीकडे वाढत आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढही होत आहे. मात्र, योग्य बाजारपे
महाराष्ट्र सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन, त्वरीत नोंदणी सूट, मर्यादेस 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
नवी मुंबई : इलेक्ट्रिक वाहन धोरणांतर्गत 31 डिसेंबर 2021 पर्यंत असलेली त्वरीत नोंदणी सूटची (Early bird Benefit scheme) मर्यादा 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर 1 जान
महिन्याभरात 50 हजारपेक्षा जास्त पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत
नवी मुंबई : शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वाढवण्याचा निर्धार (Central Government) केंद्र सरकारने केलेला आहे. पण केवळ शेती या मुख्य व्यवसयावर हे शक्य होणार नाही. शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुग
बाजार समिती आणि शेतकऱ्यांसाठी कसे होते २०२१ तर कसे असेल २०२२ पहा स्पेशल रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी २०२१ मध्ये फार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत. हे निर्णय २०२२ या वर्षात बाजार समिती आणि शेतकऱ्यांना ठरतील का फायदेशीर!\r\nसध्या देशात महाराष्ट्र राज्याचा शेतकरी आत्महत्यांमध्ये प्
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, चार कृषी विद्यापीठांच्या 193 शिफारशींना मान्यता
परभणी : काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळेच प्रतिकूल परस्थितीमध्ये देखील उत्पादनात वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील 4 कृषी विद्यापीठांचीही भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आता नव्याने राज
खासगी बाजार समित्यांचा सरकारचा घाट; शेतकरी आक्रमक
कृषी कायद्यांवरुन आक्रमक झालेल्या शेतकरी संघटना आता खासगी बाजार समित्या उभारण्याच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेऊन सुद्धा बाजार समित्या उभ्या राहत असतील तर केंद्राच्