Latest News
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा
शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा
महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८
अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी काय? बळीराजाचे अधिवेशनकडे डोळे
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधित अधिवेशन पार पडणार असून राज्याचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला स
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव म्हणतात \'हम नही सुधरेंगे\'
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा
शेतकऱ्याने घातले गाईचे डोहाळ जेवण; आख्ख्या गावाने वाढवली शोभा
भारतीय संस्कृतीमध्ये गायीला वेगळे असे महत्व आहे. त्याचे महत्व तर अबाधित ठेवले जात आहे पण काही शेतकरी गायीचे केवळ पालनच करीत नाहीत तर डोहाळे जेवणाचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पाडत आहेत. सांगली ज
कृषी आणि महसूल विभागातील धूसफूसीचा शेतकऱ्यांवर परिणाम
पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जात असली तरी राज्य सरकारची अंमलबजावणी ही महत्वाची आहे. यामध्ये महसूल आणि कृषी विभागाचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची यादी, खाते क्रमा