Latest News
सूर्यदर्शनाने बळीराजा सुखावला; हंगामी पिके बहरणार
काही दिवसांपासून वातावरणात धुक्याची चादर होती. परिणामी हंगामातील गहू, हरभरा या पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे उत्पादनात घट होणार आणि नेहमीप्रमाणे उत्पादनावर झालेला खर्च पुन्हा अंगावर
थंडीने फळबागा बहरल्या; रब्बी पिकांना मात्र रोगांचा प्रादुर्भाव
निसर्गाच्या लहरीपणा तसा नुकसानीचाच असतो. पण फळ आणि पिकांच्या अवस्थेतील फरकामुळे सध्याचे वातावरण हे रब्बी हंगामातील पिकांसाठी नुकसानीचे ठरत आहे, तर फळबागांना बहरण्यासाठी पोषक आहे. थंडी ही तशी रब्बीच्या
फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?
नवी मुंबई : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ व्हावी यासाठी (Central Government) केंद्र आणि राज्य सरकारचे कायम प्रयत्न राहिलेले आहेत. त्याअनुशंगाने वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याची आत्महत्या
मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी फळ मार्केटमध्ये उघडकीस आली. संपत कराळे या व्यापाऱ्याने N विंग गाळा नंबर 914 मध्ये गळफास घेतला. या प्रकरणी एपी
1200 एल.पी.एम क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन, रोज 1500 रुग्णांना होणार लाभ
नवी मुंबईतील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन आज आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले. मंदा म्हात्रे यांचा आमदार निधी आणि नवी मुंबई महापालिका निधीत
मुंबई APMC मार्केट कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने; दोन दिवसात १०० जण बाधित
नवी मुंबई शहरात कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. कालच्या पालिका अहवालनुसार २ हजार १५१ रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. तर नवी मुंबईत प्रतिदिन जवळपास १४ हजार चाचण्या केल्या जात असून सध्या शहरात ४ हजार ६८५ स