Latest News
पुण्यातील मुकादम हत्येमागील गुन्हेगार आणि षडयंत्र रचणाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही: प्रविण दरेकर
सत्ता अनेक पक्षांच्या आल्या पण माथाडी कामगार अभेद राहून एकजूट अबाधित राहिली ती फक्त अण्णासाहेबांच्या कार्यामुळे!, कष्ट करणा-या माणसाला सन्मान देण्याचे काम अण्णासाहेबांनी केलं, सत्ता कुणाचीही असो पण मा
व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच; बाजार समितीचा कारवाईचा निर्णय
कांदा दराच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. सध्या बाजारपेठेत लाल कांद्यासह उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. हे कमी म्हणून की येथील 9 व्यापाऱ्यांकडून शेत
अवकाळीचा सर्वात अधिक फटका आंबा शेतकऱ्यांना!
यंदा तर हंगामाच्या सुरवातीपासूनच आंबा फळबागांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. महिन्यातून एकदा ठरलेला अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. गेल्या चार वर्षांपासून कोकणातील आंबा
बदलत्या वातावरणाने पपई फळ धोक्यात; शेतकऱ्यांनी बागा केल्या उध्वस्त
रब्बी हंगामातील पपई अंतिम टप्प्यात असतानाच येथे वाढत्या तापमानामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे शिवाय पानगळही होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी विचित्र परस्थिती निर्माण झाल्याने शेती व्यवसाय करावा तरी
राज्यात २०० कोटींची कर्जमाफी: सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
यंदाच्या (Budget) अर्थसंकल्पात शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. कृषी योजना शिवाय शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळावा अशा घोषणाही अर्थमंत्री अजित पवार यांनी केल्या होत्या. यामध्ये महत्वाचे म्हणजे महा
हरभऱ्याचे उत्पादन वाढले; मात्र हमीभाव केंद्रावरील मर्यादेने शेतकरी हैराण
रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची उत्पादकता वाढणार हे निश्चित होते. शिवाय वाढत्या उत्पादनाला हमीभावाचा आधार मिळणार यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बी हंगामात भरुन निघणार याबाबत शेतकरी आशादायी ह