Latest News
यंदा वातावरणाने आंबा आणखी धोक्यात; काय असेल आंबा हंगाम
कालपर्यंत वाढत्या उन्हामुळे आंबा पिकला धोका निर्माण झाला होता. तापमानामुळे आंबा होरपळून त्याची गळती सुरु होते. सबंध कोकणात असे चित्र असताना रात्रीतून वातावरणात असा काय बदल झाला आहे की शेतकरीही चक्रावू
भारतात धोक्याची घंटा; एकाच दिवसात तब्बल एवढे रुग्ण
भारतासाठी एक धोक्याची घंटा आहे. भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोना पाय पसरवताना दिसतो आहे. नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. कारण भारतामध्ये एकाच दिवशी 1,549 नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. मागील काह
मुंबई APMC मार्केटमध्ये शिवजयंती जल्लोषात साजरी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्यवर्ती इमारत येथे तीथी नुसार शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, बांधकाम समितीचे सभापती माधवराव जाधव, बाजार समितीचे सचिव स
रशिया-युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या मागणीत वाढ; द्राक्षाला मात्र फटका
रशिया आणि युक्रेन मधील युद्धामुळे इतर देशांवर चांगलाच परिणाम झाला आहे. तसेच भारतात देखील परिणाम झाला आहे. मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यात स्ट्रॉबेरी पाठोपाठ मिरचीचा प्रयोग
केंद्र सरकारने सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवण्यावर भर दिला आहे. एवढेच नाही तर मध्यंतरी गुजरात येथे झालेल्या कृषीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती हेच शेती व्यवसयाचे भवितव्य आह
उदगीर येथे तीन सोयाबीन प्लांट; सोयाबीन दर वाढीची शक्यता
मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनची मुख्य बाजारपेठ म्हणून लातूरची वेगळी अशी ओळख आहे. येथील सोयाबीनच्या दरावरच इतर बाजार समित्यांचे दर ठरतात. यातच जिल्ह्यासह लगत असणाऱ्या कर्नाटकच्या शेतकऱ्यां