Latest News
सोयाबीन लवकरच होणार ७० रुपये किलो; गेल्या काही दिवसांपासून दरवाढ सुरूच
बाजारपेठेतील समीकरणे बदलली की त्याचा परिणाम काय असतो हे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडे पाहिल्यावर लक्षात येणाऱ्यासारखे आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन ६ हजारावर जावे या प्रतिक्षेत असणारे शेतकरी आता
राज्यातील आत्महत्या थांबणार; येत आहे अकोले पॅटर्न
भारत कृषीप्रधान देश आहे, या देशाची अर्थव्यवस्था सर्वस्वी शेती क्षेत्रावर अवलंबून आहे आणि या कृषिप्रधान देशाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बळीराजाला आत्महत्येसाठी विवश व्हावे लागते हे खरंच लांच्छनास्पद
माथाडी कामगारांचा मुंबई APMC प्रशासकीय कार्यालयाचा ताबा; ८ तासांनंतर आंदोलन मागे
कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यापाऱ्याने ५० किलो पेक्षा जास्त गोणी मागवल्याने माथाडी कामगार यांनी थेट एपीएमसी प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ८ पासून शेकडो कामगारांनी आंदोलन सुरू केले. सचिव, सभापती आणि इतर
सोयाबीन दराचे सत्तरीच्या दिशेने पहिले पाऊल; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २५० रुपयांची वाढ
सोयाबीनचा हंगाम सुरु झाल्यापासून शेतकऱ्यांना ज्या वाढीव दराची अपेक्षा होती तोच दर आता बाजारपेठेत मिळत असल्याचे चित्र आहे. सलग दोन दिवस बाजारसमित्या बंद होत्या त्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय चि
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: अतवृष्टी शेतकऱ्यांना राज्य सरकारची ७६३ कोटींची भरीव मदत
गेल्यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये मराठवाडा विभागात शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. यामुळे अनेक शेतकरी संकटात सापडले होते. यामुळे आता शे
कापूस तेजीत आणखी दरवाढीचा अंदाज
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार अस