Latest News
Devendra Fadnavis| आता म्हणतात 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो, मग 2 वर्ष कुठे झोपला होता?; फडणवीसांचा आघाडी सरकारला सवाल
मुंबईः महाराष्ट्राचे राज्य सरकार आता 3 महिने द्या, ओबीसींचा डेटा गोळा करतो म्हणते. मग 2 वर्ष कुठे झोपला होता, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यांनी महावि
मानवी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या किटकनाशकांवर आता बंदी, नैसर्गिक शेतीसाठी पुढाकार,जाणुन घ्या याविषयी सविस्तर
नवी मुंबई : भारतात सध्या जैविक शेतीला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारद्वारे अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, वैश्विक पातळीवर देखील जैविक शेतीला चांगलाच बढावा देण्यात येत आहे. जैविक शेती ही काळाची गरज बनल
Road Ministry New Navigation App : शून्य मृत्यूचं लक्ष्य केंद्रित करून रस्ते मंत्रालयानं लाँच केलं नेव्हिगेशन अॅप
नवी मुंबई : केंद्र आणि राज्य सरकार रस्त्यावरची लोकांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनेक उपाय करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी वारंवार रस्ता सुरक्षेच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यास
Good News : तूर उत्पादकांना मोठा दिलासा,अखेर शेतकऱ्यांना प्रतिक्षा होती ‘तो’ निर्णय झाला
नवी मुंबई : खरीप हंगामातील शेवटचे पीक समजले जाणाऱ्या तूरीची आवकही बाजारपेठेत सुरु झाली आहे. मात्र, हमीभावापेक्षा कमी दर बाजारात असल्याने (Farmer) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. अखेर ‘नाफेड’च्यावतीन
संक्रातीच्या तोंडावर तीळ दरामध्ये वाढ , काय आहेत दर वाढीची कारणे?
नवी मुंबई :आतापर्यंत खरिपासह सर्व पिकांच्या उत्पादन घटीचे कारण केवळ अवेळी झालेला पाऊस राहिला आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान तर झालेच आहे पण त्याचा आता प्रत्येक शेतीमालाच्या दरावर परिणाम होत आहे. यंदा त
Onion Rate | कांद्याच्या दराचा घसरण ,आशिया खंडातील मोठ्या बाजारपेठेत काय आहे चित्र?
नवी मुंबई : (Onion Crop) कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले काय अन् घटले काय? पण दराचा अंदाज कोणीच लावू शकत नाही. कारण कांद्याचे दर एका रात्रीतून कमी-जास्त होऊ शकतात हे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नविन न