Latest News
स्वाभिमानीचा इशारा; यावर होणार राडा!
सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न फारच गंभीर प्रश्न धारण करून उभा आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलेला असून आपला ऊस तुटावा म्हणून शेतकरी धावपळ करताना दिसत आहेत. परंतु शेतकर्यांच्या या कमज
राज्यात साखरेची १३२ लाख टन उत्पादन
चालू ऊस गाळप हंगामात महाराष्ट्राने विक्रमी १३२ लाख टन साखर उत्पादनाची नोंद केली आहे, असा दावा राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे. मात्र, जादा उत्पादन होवूनही साखरेचे दर खाली येण्याची शक्
मुंबई APMC फळ मार्केट आगीच्या भक्षस्थानी! मार्केटला जवळपास १ लाख लाकडी पेट्यांचा तर गवताचा गराडा
येथे लागलेल्या आगीला जबाबदार कोण? पदपथावर पेट्या आणि गवताचा साठा ग्राहक आणि हमाला त्रस्त अग्निशमन दलाकडून वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा APMC प्रशासनाकडून दुर्लक्ष व्यापाऱ्यांनी आपल्या ग
५० रुपये किलो दर मिळाला गव्हाला; 973 वाणाचा कमाल
शेती मालाचे बाजार भाव बद्दल आपण कायम अनुभव घेत असतो की, एखाद्या हंगामात खूपच चांगला भाव मिळतो तर कधीकधी एकदमच भाव घसरतात. आता बर्याच पिकांचे हमी भावानुसार खरेदी केली जाते. जर आपण या हमी भावाच्या त
आंब्याला अवकाळी पावसाचा फटका; मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आवक
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये आंबा आवक कमी झाली असून रत्नागिरी आणि कर्नाटक राज्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. फळ मार्केटमधील H पाकळीत कर्नाटक आंब्याचा मोठा व्यापार होतो. आज जवळपास ५००० पेटी कर्नाटक आ
शेतकरी म्हणून प्रेमाला विरोध; शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे सध्या खूपच अवघड होऊन बसले आहे. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्या देखील करतात. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोलीमध्ये एका शेतकऱ्याने आपले प्रेम प