Latest News
अवकाळीचा हळदीला फटका; शेतकरी हवालदिल
बागायती भागातील महत्त्वाचे पीक असलेल्या हळदीला यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. एकरी २० ते २५ क्विंटल उत्पादन येण्याच्या ठिकाणी सात ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघत आहे. बिया
मुंबई APMC फळ मार्केटमध्ये महाशिवरात्री निमित्त कलिंगड आणि खरबुजाला मागणी
उद्या आलेल्या महाशिवरात्री निम्मित कलिंगड आणि खरबूजा फळाला चांगलीच मागणी वाढली आहे. मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये कलिंगड २५ ते ३० गाडी तर टरबूज १० गाडी आवक झाली आहे. सध्या वातावरणातील तापमान देखील वाढ
बाजार समितीचे व्यापारी आणि अधिकारी इनकम टॅक्सच्या रडारवर
सेस चोरी रॅकेट होणार उघड\r\nशेतमालाच्या कमिशनवर व्यापार करणारे व्यापारी मोठे गुंतवणूकदार\r\nबोगस कोडच्या आधारे काही व्यापाऱ्यांनी APMC चा सेस बुडवला\r\nव्यापाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाची थकब
Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम सांगत व्यापाऱ्यांकडून तेल दरवाढ; किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ
जगात कुठेही युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास आपल्या देशात लगेच त्याचा परिणाम पाहायला मिळतो. मागील काही दिवसांपूर्वी तालिबानने अफगाणिस्थान ताब्यात घेतले होते तेव्हा देखील आपल्याकडे त्याचा परिणाम दिसू
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाण्यांनी तारले; प्रतिकिलोला ३११ रुपये दर
गेल्या दोन महिन्यांपासून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही चर्चेत आहे ती, कांद्याची विक्रमी आवक आणि विक्रमी दर. यामुळे बाजार समितीची तुलना थेट अशिया खंडातील कांद्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बा
परवानगी शिवाय साखर कारखाने बंद होणार नाहीत; साखर आयुक्तांचे आदेश
राज्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. अनेकांच्या उसाला तुरे आले तरी ऊस रानातच आहे, यामुळे शेतकरी संतापले आहेत. 15 ऑक्टोंबरला यंदाचा गाळप हंगाम सुरु झा