Latest News
पार्टीची नशा उतरली नसेल तर हे करा; काही वेळातच व्हाल फ्रेश
नवीन वर्ष 2022 ने हजेरी लावली. या नव्या वर्षाचं तुम्ही स्वागत केलं असणारं. खाणं-पिणं जास्त झालं असेल, तर दुखणं भरलं असेल. थकवा जाणवत असेल. ज्यांनी काल सेलिब्रेशन केलं नसेल ते आज करणार असतील. अशावेळी ड
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य; ग्राहकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी
२०२२ या नववर्षाला सुरुवात झाली असून अनेकांनी नववर्षाच्या संकल्पांची यादीही केली आहे. शिवाय लोकांकडून जमेल त्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मात्र, मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजार
New Year’s changes|1 जानेवारीपासून काय महागलं, काय स्वस्त झालं, घ्या जाणून?
1 जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. लिमिटमपेक्षा जास्त ट्राझक्शनवर ग्राहकांना प्रत्येकवेळेस 20 ऐवजी 21 रुपये मोजावे लागतील. ICICI बँकेत पाच ट्रान्झक्शन मोफत असतील. त्यानंतर प्रत्येक ट्
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, चार कृषी विद्यापीठांच्या 193 शिफारशींना मान्यता
परभणी : काळाच्या ओघात शेती पध्दतीमध्ये बदल होत आहे. त्यामुळेच प्रतिकूल परस्थितीमध्ये देखील उत्पादनात वाढ होत आहे. यामध्ये राज्यातील 4 कृषी विद्यापीठांचीही भूमिका महत्वाची राहिलेली आहे. आता नव्याने राज
महिन्याभरात 50 हजारपेक्षा जास्त पशुपालकांना किसान क्रेडिट कार्डचे वाटप, 15 फेब्रुवारीपर्यंत अर्जाची मुदत
नवी मुंबई : शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न वाढवण्याचा निर्धार (Central Government) केंद्र सरकारने केलेला आहे. पण केवळ शेती या मुख्य व्यवसयावर हे शक्य होणार नाही. शेतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुग
बाजार समिती आणि शेतकऱ्यांसाठी कसे होते २०२१ तर कसे असेल २०२२ पहा स्पेशल रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी २०२१ मध्ये फार महत्वाचे निर्णय घेण्यात आले. काय आहेत. हे निर्णय २०२२ या वर्षात बाजार समिती आणि शेतकऱ्यांना ठरतील का फायदेशीर!\r\nसध्या देशात महाराष्ट्र राज्याचा शेतकरी आत्महत्यांमध्ये प्