Latest News
खरेदी केंद्रावरील अटी-नियम शेतकऱ्यांच्या मुळावर; शेतकऱ्यांपुढे गंभीर प्रश्न
एक ना अनेक संकटावर मात करुन शेतकरी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी खरेदी केंद्रावरील अटी-नियम हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठत आहे. आता रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी आण
दोन दिवसात पुन्हा पावसाची शक्यता; शेतकरी हवालदिल
सध्या नैसर्गिक परिस्थितीमुळे शेती व्यवसाय हा फारच जिकिरीचा होऊन बसला आहे. संकटा मागून संकटांची मालिका शेतकऱ्या मागे सुरु आहे.\r\nहवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन शेती उत्पादनावर होत असून त्यामुळे शेतक
मुंबई APMC मसाला मार्केटची रेकॉर्ड ब्रेक सेस वसुली; धान्य मार्केट दुसरे तर फळ मार्केटचा सेस कोसळला
गेली काही दिवसांपासून मुंबई बाजार समितीच्या तिजोरीत खडखडाट असल्याने कर्मचारी पगारवाढ आणि मार्केटची अनेक विकास कामे रखडली होती. अशात प्रत्येक मार्केटकडून पुरेसा सेस वसूल करण्याचा प्रयत्न बाजार समितीन
कोकण हापूसला राज्यभर बाजारपेठ उपलब्ध; उत्पादक ते ग्राहक विक्रीचे लक्ष
वाढती स्पर्धा, शिवाय हापूसच्या नावाखाली इतर आंब्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली विक्र यामुळे ग्राहकांना अस्सल हापूसची चवच चाखायला मिळत नाही. त्यामुळे उत्पादक ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्याचा प्रय
तरुण बळीराजाचा करुण अंत; सरकार विरोधात नाराजी व्यक्त
शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही. व्यापारी त्यांच्या सोयीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून शेतकऱ्याला भाव देत आहेत. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे दुबळा राहिला आहे. आशाच्या एका शेतकऱ्यांना स्वतःला दुबळे म्हण
सतत बदलते हवामान, ठरतंय गंभीर आजाराला निमंत्रण. वाचा सविस्तर
बदलत्या हवामानामुळे जगात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. जगाबरोबरच भारतातही फुफ्फुसाचा कर्करोग वेगाने वाढत आहे. त्याचे मुख्य आहे कारण आहे ते म्हणजे माणसांचे धुम्रपान. धुम्रमान करणाऱ्य