Latest News
कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित केला जातो, हे जरी वास्तव असलं तरी मात्र यामध्ये सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा वाटा आहे. देशाच्या एकूण कांदा उत्पादनात राज्याचा मोठा
शेतकऱ्यांनो दर कमी असल्यास एक पिकातून मिळावा अधिक उत्पन्न
सध्याच्या केळीची तोडणी कामे ही सुरु आहेत. केवळ केळातूनच नाही तर प्रक्रिया करुन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढविण्याची संधी आहे. केळी उत्पादक शेतकरी आता केळीपासून पावडर बनवून व्यवसाय करून आपल
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चिनी भाजी विक्री; मात्र आवक नाही सेस नाही
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये गेली काही दिवसांपासून चिनी भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. परंतू या भाज्यांचे दर साधारण भाज्यांपेक्षा चार ते पाचपटीने अधिक दराने विक्री केली जात आहे. प्रत्येक्षात मा
शेतकऱ्यांकडून ५१ कोटींचा थकीत वीज देयकांचा भरणा
महाकृषी ऊर्जा अभियानअंतर्गंत हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ७०६ शेतकऱ्यांनी २५ कोटी ७ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ४१ हजार ९१३ शेतकऱ्यांनी २५ कोटी ९५ लाख रुपये थकीत वीज देयकाचा भरणा केला आहे. एकूण ७८
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा व्यापार होत असल्याचे उघड; शेतकऱ्याच्या नावे देण्यात आलेली पट्टी एपीएमसी न्यूजच्या हाती
मुंबई APMC दक्षता विभागाने मार्केटबाहेरील अनधिकृत व्यापारावर कारवाई करण्यासाठी यादी तयार केली आहे. मात्र बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये कांदा-बटाटा, लसूण, नारळ, चिनी भाज्या, द्राक्ष इत्यादी हो
मुंबई APMCफळ मार्केटमधील सीसीटीव्ही बंद; मार्केट उपसचिव म्हणतात \'हम नही सुधरेंगे\'
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटमध्ये सातत्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. शिवाय आता येऊ घातलेल्या आंबा हंगामात मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढणार असल्याने बंद सीसीटीव्ही सुरु करण्याची मागणी बा