Latest News
नवी मुंबईत महापालिकेला महाविकास आघाडी निश्चित; लवकरच ठरणार जागा वाटप
येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीमुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभाग
नैसर्गिक शेतीसाठी पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांना आवाहन
देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा फायदा अधिक होणार आहे. मात्र, ही शेती पध्दती स्वीकारणे ही काळाची गरज झाली आहे. कमी खर्चात अधिकचे उत्पादन हीच नैसर्गिक शेती आहे. मात्र, उत्पादनावाढीसाठी शे
BREKING :- देशातील पहिल्या सहकार परिषदेचा मान महाराष्ट्राला
मोदी सरकारच्या कार्यकाळात केंद्रात नव्याने सहकार खाते सुरु करण्यात आले. या खात्याचा कारभार सध्या अमित शहा पाहत आहेत. देशातील पहिल्या सहकार परिषदेचे राज्यात आयोजन करण्यात येणार आहे. या सहकार परिषदेला क
पाठ आणि कंबरदुखीवर रामबाण उपाय
पोटावर झोपा आणि तुमचे तळवे खांद्याखाली आणा. तुमचे पाय बाहेरील बोटांपासून दोन फूट जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि तुमचा श्वास रोखून धरा आणि तुमच्या उजव्या खांद्याकडे पाहण्यासाठी तुमची डावी टाच वळवा. श्वास
अवकाळी पावसाने घेतला द्राक्ष बागायतदाराचा बळी
अवकाळीने झालेल्या नुकसानीच्या खुना आता खऱ्या अर्थाने समोर येऊ लागल्या आहेत. पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न हा अयशस्वी ठरत आहे. दरवर्षी द्राक्ष बागेचे होत असलेले नुकसान
महिन्याच्या आत काढा पीक विमा; नाहीतर नुकसान होणार
शासनाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारचा मानस आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न हे २०२२ पर्यंत दुप्पट करणे. त्या अनुषंगाने विविध प्र