Latest News
कांद्याला हमीभावा देण्याची शेतकऱ्यांची मागणी
सध्या कृषी कायदे रद्द केल्यानंतर एकच मागणी समोर येत आहे. ती म्हणजे, शेतीमालाला हमीभावाची. कांद्याच्या दरात कायम चढ-उतार हे ठरलेलेच आहेत. याचा अधिकचा फायदा हा व्यापाऱ्यांचा होत असून उत्पादक शेतकरी आणि
शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; विविध घटक जबाबदार, वाचा सविस्तर रिपोर्ट
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मागील वर्षी देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा जाहीर केला. त्यात सर्वाधिक शेतकरी म्हणजे ५० टक्के शेतकरी महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्
भरदिवसा पिस्तूलचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणारी टोळी गजाआड; १ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
नवी मुंबई: भरदिवसा शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्स लुटणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी गजाआड केले असून नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून आरोपींना ताब्यात घेतले आहे. या टोळीने 11 नोव्हेंबरला नवी मुंबई घण
कोरोनाचा नवा विषाणू किती भयंकर, पुन्हा निर्बंधाचे चक्र सुरू होण्याची भीती, सरकारने दिल्या काही सूचना…
कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमायक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाण
शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून ऐन रब्बी हंगामात खताची विशेषत: युरियाची टंचाई निर्माण झाली होती. मात्र, आता पूर्ण हंगामात खताची टंचाई भासणार नाही कारण, केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात कर
मुंबई APMC मार्केटवर दहशती सावट!
मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात जवळपास ५० हजार नागरिक प्रतिदिन कामानिमित्त येतात. तर लाखो नागरिकांचे ये-जा असते. मात्र, मार्केट परिसरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याने गंभीर घटना घडण्याची भीती व