Latest News
शेतकरी आत्महत्यांचे एक मूळ कारण—आयात–निर्यात धोरणातील गोंधळ?
अस्थिर आयात–निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप; अचानक बंदी, स्वस्त आयात, बाजार नियंत्रणाचा फटका.
कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे (BJP) सरकार येण्याच
महाराष्ट्रात आमदारांना ३०० घरे; वाचा \'आप\'च्या आमदारांचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आमदारांसाठी 300 घरे बांधणार असल्याची विधानसभेत घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचं काही आमदारांनी स्वागत केलं आहे. तर काही आमदारांनी त्याला विरोध केला आह
उन्हाळ्यात \'या\' पदार्थांनी उद्भवणार नाही पोटाची समस्या!
उन्हाळ्याच्या हंगामात आरोग्याची विशेष काळजी ही घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपले शरीर मसालेदार आणि तळलेले पदार्थ नीट पचवू शकत नाही. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमी होऊ लागते. या कारणांमुळे लोकांन
सोयाबीनचा अजूनही तोरा कायम! दरात तेजीच....
व्यवहार बंद राहिल्याने बुधवारी शेतीमालाच्या दराच काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. विशेषत: खरिपातील सोयाबीन आणि रब्बी हंगामातील हरभरा या दोन पिकांचीच मोठी आवक सुरु आहे. मात्र, 5 दिवसानंतरही
मुंबई APMC घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या सचिवांचा अजब गजब कारभार; निर्यात भवन आणले धोक्यात
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये अनधिकृत बांधकामे केली जात होती. त्या दरम्यान अनेक व्यापाऱ्यांकडूनच परिस्थितीचा आणि सत्तेचा गैरवापर करून हि बांधकामे करण्यात आली. या बांधकामाचा कळस कि काय म्हणून थेट नि