Latest News
Big Breaking: काँग्रेसला मोठा धक्का… आमदार सुनील केदार यांना तुरुंगवास, किती वर्षाची शिक्षा? काय आहे प्रकरण?
नागपूर: बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
Tur Crop:शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील 186 खरेदी केंद्रावर तूर खरेदीला सुरवात झाली होती. मात्र, खरेदी केंद्रावरील अटी-नियमांमध्येच शेतकऱ्यांची तूर अडकणार असा सवाल पहिल्याच दिवशी उपस्थित झाला आहे. कारण
शिंदे गटाचं 6 हजार पानी उत्तर, भक्कम पुरावेही सादर, 16 आमदार पात्र होणार की अपात्र?; काय आहे उत्तरात?
शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कमी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या आमदारांची सुनावणी सुरू आहे. या आमदारांनी सहा हजार पानाचं उत्तरही विधानसभा अध
मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पण अर्धा डझन मंत्र्यांची दांडी; कारण काय?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोण म्हणतं मोदी लाट ओसरली? यूपीपासून मणिपूरपर्यंत मोदी मोदी मोदी, 2024 ला पुन्हा देशाची गादी?
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज लागत आहेत. बहुतांश ठिकाणचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत स्पष्ट झालेल्या चित्रानुसार चारपैकी तब्बल पाच राज्यांमध्ये भाजपचे (BJP) सरकार येण्याच
शेतकरी आत्महत्यांचे एक मूळ कारण—आयात–निर्यात धोरणातील गोंधळ?
अस्थिर आयात–निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप; अचानक बंदी, स्वस्त आयात, बाजार नियंत्रणाचा फटका.