Latest News
PM किसान योजनेत अनियमितता, पण 222 कोटींची वसुली करणार तरी कोण..?
पात्र नसतानाही ज्या शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे अशा शेतकऱ्यांकडून आता ही रक्कम वसुल करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातीलही 4 लाखाहून अधिक शेतकरी आहेत. जे शेतकरी आहेत पण प्राप्तीकर अदा करतात
आंबा सुरवातीलाच संकटात; शेतकरी हवालदिल
या हंगामात आंब्याला बहर येण्यास सुरुवात होते. मात्र, आंबा फळबागांवर सध्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या आंबा फळ पिकावरील फांदी मररोग वाढीस लागला आहे.
MSP म्हणजे काय ? कृषी कायदे मागे घेतल्यानंतर एकच चर्चा…!
मोदी सरकारने सुधारित कृषी कायदे हे मागे घेतले आहेत. त्यानंतर मात्र, चर्चा सुरु आहे ती, हमीभावाची अर्थात (MSP) ची. एमएसपी ची घोषणा झाल्याशिवाय आंदोलनही माघे घेणार नसल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आ
कापूस आणि सोयाबीनप्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटणार पंतप्रधानांना, उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार
खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण; पिकांची अदलाबदली होऊ शकतो पर्याय
अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळे याचा सामना करून शेतकरी पुरता उध्वस्थ झाला आहे. तर आता खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकर्यांसमोर नवीन
26 पक्ष, कर्नाटकात खलबतं, इंडिया आघाडीचं देशात नेतृत्व कोण करणार? खर्गे म्हणाले….
देशभरातील आज तब्बल 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं.