Latest News
परळी-वैजनाथ APMC बाहेर व्यवसाय करणाऱ्या शेतकरी संघटनांना नोटिसा; मुंबई APMC देणार का?
केंद्र सरकारने तीन वादग्रस्त शेतीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर आठवड्यांनंतर, महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न विपणन समित्यांनी (APMC) शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPCs) “मंडईबाहेर विनापरवाना व्यापार” करण्यासा
शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सन्मान निधी योजनेतील यादीत नाव तपासा अन् खात्री करुन घ्या
मुंबई : शेतकऱ्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या (Kisan Sanman Yojana) किसान सन्मान योजनेचा आता 10 वा हप्ता काही दिवसांवरच येऊन ठेपलेला आहे. 15 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या दरम्यान हा
टोमॅटो दरात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधान
या वर्षी टोमॅटो पिकाने शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे. मागील काही दिवसात टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या दरात कमालीची घसरण झाल
कृषी विभागाचे कामकाज आता ऑनलाईन होणार, काय झाला मोठा बदल?
कारभारात तत्परता आणण्याच्या दृष्टीकोनातून कृषी विभाग अत्याधुनिकतेवर अधिक भर देत आहे. आतापर्यंत कृषी योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईने पध्दतीचा अवलंब करण्याचे अवाहन केले जात होते. यामध्ये सरकारला
चणे खा, तंदुरुस्त राहा.
आपल्याला जर निरोगी जीवन जगायचे असेल तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करा. काळा चणा लोहाचा चांगला स्रोत आहे. ते आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर आहे. रात्री चणे भिज
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास ८०० गाड्यांची आवक; वाटाणा २४ इतर भाजीपाला १० ते १५ रुपये
मोठ्या प्रमाणात शेतमाल येऊन पडला. नियमित सरासरी ६०० गाडी आवक भाजीपाला बाजारात येते. मात्र आज अंदाजे ८०० गाडी आवक भाजीपाला बाजारात झाली. परिणामी भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी ४० र