Latest News
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमधील थकीत पैसे मिळाल्याने शेतकरी आनंदात; शेतकऱ्याकडून व्यापारी आणि मध्यस्थाचे आभार
मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकीत ठेवून व्यापारी पोबारा करत असल्याची अनेक उदाहरणे येथे पाहायला मिळत आहेत. तर शेतकरी बाजारात खेटा घालून हैराण होत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी
अवकाळी पावसाने द्राक्ष शेतकरी उध्वस्त; प्रचंड नुकसानीने चिंताग्रस्त
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या असल्याने फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक जिल्ह्यांतील अवकाळीने अवकृपा दाखविल्याने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल
राज्यात ठिकठिकाणी अवकाळीचा फटका, वाचा कुठे काय परिणाम
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई मध्
अवकाळी पावसाचा फटका, APMC भाजीपाला मार्केटमध्ये दरात घसरण; वाटाणा २० तर गाजर १० रुपये प्रतिकिलो
काल पडलेल्या अवकाळी पाऊसाचा फटका मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटला देखील बसला आहे. भाजीपाला बाजारातील जवळपास ५० टक्के शेतमाल पडून असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आज भाजीपाला बाजारात ४०० गाडी आवक झाली. प्
पोटदुखीवर आरामासाठी करा हे उपाय
सध्याच्या जीवनशैलीत माणसाच्या शरीराची हालचाल कमी झाली आहे. शिवाय ताणतणाव अधिक वाढल्याने चयापचय आणि पोटाचे विकार देखील उद्भवू लागले आहेत. त्यामुळे पोटदुखीवरील उपाय आपल्याला माहित असणे महत्वाचे आहे. याव
शेतकरी आत्महत्यांमध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला नंबर; विविध घटक जबाबदार, वाचा सविस्तर रिपोर्ट
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मागील वर्षी देशात झालेल्या आत्महत्यांचा आकडा जाहीर केला. त्यात सर्वाधिक शेतकरी म्हणजे ५० टक्के शेतकरी महाराष्ट्रातले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्