Latest News
मोठी बातमी! रस्ते अपघातातील प्रवाशांवर होणार कॅशलेस उपचार! जाणू घ्या काय आहे MoRTH चा प्लॅन
नवी दिल्ली : रस्ते अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी जातो. या मृत्यूला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने उपाय करत आहे.
शेतकरी आत्महत्यांचे एक मूळ कारण—आयात–निर्यात धोरणातील गोंधळ?
अस्थिर आयात–निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप; अचानक बंदी, स्वस्त आयात, बाजार नियंत्रणाचा फटका.
मंत्रिमंडळाची बैठक सुरू, पण अर्धा डझन मंत्र्यांची दांडी; कारण काय?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शिंदे गटाचं 6 हजार पानी उत्तर, भक्कम पुरावेही सादर, 16 आमदार पात्र होणार की अपात्र?; काय आहे उत्तरात?
शिंदे गटाच्या 16 आमदारांवरील अपात्रतेची टांगती तलवार अजूनही कमी झालेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या आमदारांची सुनावणी सुरू आहे. या आमदारांनी सहा हजार पानाचं उत्तरही विधानसभा अध
खतांच्या वाढत्या किमतीने शेतकरी हैराण; पिकांची अदलाबदली होऊ शकतो पर्याय
अनेक अस्मानी संकटांनी शेतकरी आधीच मेटाकुटीला आला आहे. कोरोना, अवकाळी पाऊस, गारपीट आणि चक्रीवादळे याचा सामना करून शेतकरी पुरता उध्वस्थ झाला आहे. तर आता खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतकर्यांसमोर नवीन
Big Breaking: काँग्रेसला मोठा धक्का… आमदार सुनील केदार यांना तुरुंगवास, किती वर्षाची शिक्षा? काय आहे प्रकरण?
नागपूर: बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.