Latest News
हतबल शेतकऱ्याची द्राक्षबागेवर कुऱ्हाड; अवकाळीचा फटका
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतीतील सर्वच पिकांना बसला मात्र, काही पिके पूर्णपणे उध्वस्थ झालेली पाहायला मिळाली. तर अवकाळी पावसाने घडकुज झाली आणि द्राक्षबाग फेल गेल्याने दीक्षी (ता. निफाड) ये
मुंबई APMC कांदा-बटाटा मालाचा गोणीचे वजन ५० किलोच राहणार -पणनमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : मुंबई APMC कांदा-बटाटा मार्केट मार्केटमध्ये कांदा-बटाटा मालाचे वजन 50 किलोच ठेवण्याबद्दल महाराष्ट्र पणन विभागाने परिपत्रक काढावे आणि त्या परिपत्रकानुसार पणन संचालक, जिल्हा उपनिबंधक, बाजार समित
आरबीआयची घोषणा; कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी
बँक ग्राहकांसह कृषी क्षेत्राला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या आज झालेल्या बैठकीत EMI (समतुल्य मासिक हप्ता) जैसेथे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच व्याज दरातही कोणताही बदल न
ऊस उत्पादक शेतकरी हैराण; अवकाळी पावसाचा फटका
राज्यातील काही नद्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यापासून शेतकरी उसाचे नगदी पीक घेत आहेत. यंदाही राज्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. मात्र ऊस तोडणीसाठी तयार असताना त्याला तुरे फुटल्याने वजनात
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिनसीच्या कमतरतेमुळे हाडांच्या सभोवतालचे पॅडिंग कमी होते. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे सांधे आणि हाडांच्या आसपास जळजळ होते. त्वचेतील कोलेजनच्या निर्मिती
संसदेत राहुल गांधी आक्रमक; आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसह सदस्याला नोकरीची मागणी
केंद्राच्या वादग्रस्त नवीन कृषीकायद्याच्या विरोधात गेल्या वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनात बरेच शेतकरी मृत्युमुखी पडले. या मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुं