Latest News
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; शेतमजुरांना मिळणार विमा कवच
शेतकऱ्यांबरोबर आता शेतमजुरांनाही अपघात विम्याचे कवच राहणार आहे. याकरिता केंद्र सरकारने ‘ई-श्रम योजना’ ही सुरु केली आहे. देशातील असंघटित कामगार व मजुरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नाही तर श
विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असतानाही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. शिवाय विमा कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. त्यामुळे नुकसानी
इथेनॉल निर्मिती शेतकऱ्यांच्या उत्पनात भर: नितीन गडकरी
शेती व्यवसायातील कोणत्याही टाकावू वस्तूपासून इथेनॉलची निर्मिती होते. सर्व प्रकारच्या बायोमास पासून इथेनॉल तयार करता येते मात्र, याचे महत्व शेतकऱ्यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. इथेनॉल एक कमी किमतीच
BREAKING:एपीएमसी कार्यालयावर ईडीचा छापा, 10 ते 12 ठिकाणी ईडीची छापेमारी
जालन्यात ईडीचं धाडसत्र सुरु आहे. शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित बाजार समितीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे अर्जुन खोतकर सभापती आहेत. अर्जुन खोत
Uran jnpt : उरण-जेएनपीटी मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार, तीन उड्डाणपूल खुले
तीन उड्डाणपूल खुले झाल्यानं उरण - JNPT मार्गावरील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. त्यामुळे अवजड वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकणाने ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीनही उड्ड
कापूस आणि सोयाबीनप्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ भेटणार पंतप्रधानांना, उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील सर्व कापूस आणि सोयाबीन उत्पादकांच्या पाठीशी राज्यसरकार खंबीरपणे उभी असून केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नांसंबंधी राज्य सरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार