Latest News
शेतकरी आत्महत्यांचे एक मूळ कारण—आयात–निर्यात धोरणातील गोंधळ?
अस्थिर आयात–निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप; अचानक बंदी, स्वस्त आयात, बाजार नियंत्रणाचा फटका.
मोठी बातमी! रस्ते अपघातातील प्रवाशांवर होणार कॅशलेस उपचार! जाणू घ्या काय आहे MoRTH चा प्लॅन
नवी दिल्ली : रस्ते अपघातात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांचा बळी जातो. या मृत्यूला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने उपाय करत आहे.
26 पक्ष, कर्नाटकात खलबतं, इंडिया आघाडीचं देशात नेतृत्व कोण करणार? खर्गे म्हणाले….
देशभरातील आज तब्बल 26 विरोधी पक्षांची आज कर्नाटकच्या बंगळुरु येथे बैठक पार पडली. या बैठकीत भाजप विरोधात लढणाऱ्या या नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं.
नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टातच राजीनामा; कोर्ट रूममध्ये काय घडलं?
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायामूर्ती रोहित देव यांनी भर कोर्टातच राजीनामा दिला आहे. देव यांनी कोर्टातच राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Tur Crop:शेतकऱ्यांकडून हमीभावाने खरेदी, मात्र, संपूर्ण तुरीच्या खरेदीची हमी नाही, वाचा सविस्तर
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील 186 खरेदी केंद्रावर तूर खरेदीला सुरवात झाली होती. मात्र, खरेदी केंद्रावरील अटी-नियमांमध्येच शेतकऱ्यांची तूर अडकणार असा सवाल पहिल्याच दिवशी उपस्थित झाला आहे. कारण
गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ
मुंबई APMC मार्केटमध्ये गव्हाच्या दरात ४ ते ५ रुपये दरवाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धामुळे हि दरवाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांना प्रतिकिलो ४ ते ५ रुपये अधिक दराने गहू