Latest News
मुंबई APMC प्रशासनाचे भोंगळ कारभार ; फळ मार्केट मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी केला कब्जा
नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मंजूर आराखडा मधील अग्निशमन यंत्रणेच्या राखीव जागेवर निर्यातदार आणि बँकांनी कब्जा केल्याचे उघड झाले आहे.
धनंजय मुंडेंसोबतच्या बैठकीनंतर पियुष गोयल यांची कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा
नईदिल्ली: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. कांदा निर्यातीवर शुल्क वाढ केल्याने महाराष्ट्रात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक, पुणे, अहमदनगर येथे शेतकऱ्यांच आंदोलन सुरु आह
कांद्यावरुन NCP-BJPमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली ? जापानमधून फडणवीसांनी काय केलं?
नवी दिल्ली : कांद्याच्या विषयावरुन आता भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याच दिसत आहे.
मुंबई APMC संचालक मंडळ व प्रशासनाने पुनर्बांधणीच्या नावाखाली मंत्र्यांची केली दिशाभूल!
Mumbai Apmc Development: आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई APMC कांदा बटाटा मार्केटचा चेहरामोहरा लवकरच बदलणार आहे.
शरद पवार यांचं बोट धरून राजकारणात आले, त्यांच्याकडूनच पवार यांच्यावर हल्लाबोल - दिलीप वळसे पाटील यांनी केला पवारांच्या राजकारणाचा पंचनामा
दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शरद पवार यांच्या राजकारणाची थेट चिरफाड
कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, पुणे, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक, बाजार समित्यांबाहेर आंदोलन
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. तसेच नाफेडने खरेदी केलेला कांदाही बाजारात आणला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.