Latest News
काँग्रेसच्या पराभवास जबादार कोण? राहुल गांधी, कमलनाथ, अशोक गेहलोत, भूपेश बघेल की अन्य कोणी...कार्यकर्ते म्हणतात...
नई दिल्ली : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांत रविवारी मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जवळपास स्पष्ट झाले. काँग्रेसने या निवडणुकीत आपल्याकडे असणारी दोन राज्य गमवली.
मुंबई APMC टॉयलेट घोटाळा ; 3 अधिकारी निलंबित : कुठे चुकलो? काय शिकलो?
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यात १० जणांवर गुन्हे दाखल झाले असून यामधील दोन कंत्राटदार तळोजाच्या तुरुंगात आहेत,
70 वर्षात आदिवासींना विचारलं नाही, आज आदिवासींनी काँग्रेसला पाडलं’; नरेंद्र मोदी यांनी टोचले कान
देशातील तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मतदारांचे आभार मानले.
बारामती ते राजीनामा नाट्य..., अजित पवार यांच्या सवालावर शरद पवार यांचे सडेतोड उत्तर
पुणे -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सविस्तर पत्रकार परिषद घेतली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आणि त्यांच्या गटातील नेत्यांकडून भाजप पक्षासोबत जाण्याबाबत वेगवेगळे गौप्यस्फोट कर
जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, दंगली घडवण्याचं काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ मनोज जरांगेंचा घणाघात
जालना: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात आज जाहीर सभा झाली. यावेळी जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.
शेतकऱ्यांच्या नावाने तब्बल 8000 कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरे यांचा धक्कादायक दावा
Uddhav Thackeray :हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले. त्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला.