Latest News
दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी
-कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार -दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्य
डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
नवी मुंबई : वाढती महागाई हा आजच्या युगातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. विशेषत: डाळींच्या दरातील महागाईत सातत्याने होणारी वाढ चिंतादायक आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, नवाब मलिक राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात सहभागी? महत्त्वाची माहिती समोर
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्याची माहिती समोर आलेली. त्यांना काही दिवसांपूर्वी जामीन मिळाला.
विरोधी पक्षांसाठी पुढच्या वेळेस पान-सुपारी ठेवावी लागेल\', देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
नागपूर : विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापानचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार टाकला.
एक राष्ट्र, एक विद्यार्थी, भारतीय Student ची नवीन ओळख, Apaar Card असे तयार होणार, फायदा तर जाणून घ्या
नवी दिल्ली : Apaar Card आता देशातील विद्यार्थ्याची ओळख ठरणार आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी एकच अभ्यासक्रम असावा यासाठी चर्चा सुरु आहे. त्यातच आता ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’, या योजनेला लवकरच सुरुवात हो
अवकाळी पावसामुळे झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
सोलापूर: जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस ज्वारी हरभरा , तुर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करू