Latest News
शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी नाशिक, पुणे विमानतळांसह ५८ विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट
नवी दिल्ली, दि. ११: शेतकऱ्यांचे शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरीता केंद्र सरकारने यासाठी सकारात्मक पाऊल उचलेले असून,
केंद्राचं धोरण धरसोडीच 3B शरद पवार यांचा कांदा प्रश्नावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. अवकाळी झाली. पिके नष्ट झाली. शेतकरी अडचणीत सापडला आहे. पण कृषीमंत्री शेताच्या बांधावर फिरक
बाजार समित्या बंदमुळे शेतकरी अडचणीत, कांदा होऊ लागला खराब...व्यापाऱ्यांविरोधात प्रशासनाने उचलली कठोर पाऊले
नाशिक : गेल्या महिन्यात 26/11 ला गारपीट आणि अवकाळीमुळे कांदा ओला झाला. आता हा कांदा बाजारात आणता येत नाही.
मुंबई APMC परिसर मै खाद्य तेल में मिली जानवरों की चर्बी 3B क्राइम ब्रांच की बड़ी करवाई
जानवरों की चर्बी से खाद्य तेल बनाने वालों के खिलाफ कानून भी नरम क्राइम ब्रांच ने एपीएमसी परिसर में खाद्य तेल में मिलावट करने वाली एक फैक्ट्री पर कार्रवाई की थी. सैंपल जांच के लिए भेजे गए तो पता
दूध, संत्रा, कापूस, ऊस, कांदाउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सभागृहात चर्चेतून मार्ग काढण्याची सरकारची तयारी
-कांदानिर्यात, ऊसापासून इथेनॉलनिर्मितीवरील बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह, पियुष गोयल यांची भेट घेऊन मार्ग काढणार -दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंगळवारपर्यंत मुख्यमंत्र्य
डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
नवी मुंबई : वाढती महागाई हा आजच्या युगातील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. विशेषत: डाळींच्या दरातील महागाईत सातत्याने होणारी वाढ चिंतादायक आहे. ती कमी करण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.